शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

पठाणकोट हल्ला - पाकमध्ये ३ दहशतवाद्यांना अटक

By admin | Updated: January 13, 2016 18:25 IST

पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना आज अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना आज अटक केली आहे. त्याचप्रमाणे पाकमधील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या विविध कार्यालयांवर  छापेमारी करत त्यांची काही कार्यालये बंद केली आहेत. 
भारताकडून मैत्रीची भावना व्यक्त केल्यानंतर पाक दहशतवाद्यानी भारताच्या पठाणकोट हवाई दलावर हल्ला केला होता. भारताने पाकला काही पुरावे देऊ केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 
२ जानेवारी रोजी हवाई दलाच्या तळावर झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. भारताने पठाणकोट हल्ल्यामधील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली होती.
जर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर भारत पाकिस्तानमध्ये सचिवस्तरीय बोलणी होणार नाहीत असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला होता.
पठाणकोट दहशतवादी हल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान त्यांची एक चौकशी समिती भारतात पाठवणार आहे.