शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट दहशतवादी हल्ला

By admin | Updated: January 3, 2016 00:00 IST

मुंबई एटीएसला रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीनंतर प्रवाशांच्या बॅगा सामान तपासास जवानांनी सुरवात झाली. (फोटो : सुशील कदम)पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले. छ. शिवाजी टर्मिनसवर प्रवाशांची तसेच रेल्वेगाड्यांमध्ये जाऊनही रक्षकांनी तपासणी केली.पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील ...

मुंबई एटीएसला रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीनंतर प्रवाशांच्या बॅगा सामान तपासास जवानांनी सुरवात झाली. (फोटो : सुशील कदम)

पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले. छ. शिवाजी टर्मिनसवर प्रवाशांची तसेच रेल्वेगाड्यांमध्ये जाऊनही रक्षकांनी तपासणी केली.

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील चकमक अजूनही संपलेली नाही. दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांपैकी काही जणांना ठार मारण्यात आले संपुर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे

दहशतवाद्यांनी हल्ला करताच त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले. यामुळे हवाई तळावर घुसण्याच्या इराद्याने हवाई तळाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातून आलेल्या दहशतवाद्यांना तळाच्या बाहेरच्या भागात असलेल्या लंगरपर्यंतच पोचता आले

पहाटेच गोळीबाराचे आवाज सुरू झाल्याने आणि काही वेळातच हेलिकॉप्टर्सची घरघर सुरू झाल्याने येथील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र दहशतवाद्यांना मारल्याचे वृत्त कळताच त्यांची भीती गेली.

रविवारी सकाळी शोधमोहिम सुरु झाल्यानंतर दबा धरुन बसलेले दोन अतिरेकी समोर आले. अतिरेक्यांचा नेमका आकडा अजूनही स्पष्ट झालेला नाही. मृत अतिरेक्यांकडे एके-४७ रायफल ग्रेनेड लॉंचर आणि जीपीएस डिवाईस सापडले आहेत.

शनिवारी (२जाने) पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढवला तेव्हापासून चकमक सुरु आहे. शनिवारी भारतीय सुरक्षा पथकांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे चकमक संपली असे वाटले होते.

आज (रविवार३ जाने) सकाळी शोधमोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी परेलेली आईडी स्फोटके निष्क्रीय करताना झालेल्या स्फोटामध्ये एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले.

शनिवारी (२जाने) पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढवला तेव्हापासून चकमक सुरु आहे. शनिवारी भारतीय सुरक्षा पथकांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे चकमक संपली असे वाटले होते.

पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारताने उधळून लावला. सुरक्षा जवानांनी जोरदार प्रतिहल्ला करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले