शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

यापुढे आधी मिळेल पासपोर्ट; पोलिसांकडून शहानिशा नंतर

By admin | Updated: January 27, 2016 21:20 IST

पासपोर्ट मिळविण्याआधी पोलिसांकडून पार पाडल्या जाणाऱ्या शहानिशेची किचकट प्रक्रिया यापुढे संपविली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ -  पासपोर्ट मिळविण्याआधी पोलिसांकडून पार पाडल्या जाणाऱ्या शहानिशेची किचकट प्रक्रिया यापुढे संपविली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. यापुढे सर्वसाधारण श्रेणीत पहिल्यांदाच पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना आधी पोलिसांकडून शहानिशा पार पाडण्याची गरज उरणार नाही. एकदा पासपोर्ट हाती पडल्यानंतरही त्यांना ते करता येऊ शकते. 
 
पासपोर्ट मिळविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा त्यामागे उद्देश आहे. अर्जदाराला आधार, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड देणे गरजेचे राहील. या अर्जाला जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे जाहीर करावे लागेल. पोलिसांकडून नंतर होणाऱ्या शहानिशेच्या आधारावर ही प्रक्रिया निर्भर राहील.
 
 ऑनलाईन प्रक्रियेत आधार क्रमांक वैध असणे मात्र बंधनकारक असेल. अर्जदाराने नवा पासपोर्ट मिळविल्यानंतर पोलिसांकडून होणारी शहानिशेची प्रक्रिया जलदरीतीने पार पाडता यावी यासाठी ‘एम पासपोर्ट पोलीस अ‍ॅप’चा अवलंब करण्यात येत आहे