शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 जानेवारी ते 31 डिसेंबरला होणार ?

By admin | Updated: October 13, 2016 19:20 IST

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता जानेवारीत होणार असून, आर्थिक वर्षं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 13 - संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता जानेवारीत होणार असून, आर्थिक वर्ष केंद्र सरकार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करण्याची शक्यता आहे, असं वृत्त झी 24 तास वृत्तवाहिनीनं दिलं आहे. ब्रिटिशांच्या कार्यकाळात भारतात आर्थिक वर्षासाठी एप्रिल ते मार्च असा कालावधी निर्धारित करण्यात आला होता. तो सध्या बदलण्याच्या विचाराधीन असल्याचं वृत्त झी 24 तास या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.आर्थिक वर्षं जानेवारी ते डिसेंबर करण्याचं केंद्राच्या विचाराधीन आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे माजी आर्थिक सल्लागार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. भारतात ब्रिटिशांच्या राजवटीपासून कॅलेंडर वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर आणि आर्थिक वर्ष हे एप्रिल-मार्च असेच ठरले आहे. जागतिकीकरणाने अर्थव्यवस्थांमध्ये स्थित्यंतरे आली असतानाच सध्याच्या केंद्र सरकारनं आर्थिक वर्षं बदलण्याचा निर्णय घेतला आहे.आर्थिक वर्ष बदलल्यास अनेक गोष्टीत बदल होणार आहे. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या मूळ कंपनीच्या देशानुसार हिशेब ठेवण्यात बदल करावा लागणार आहे. आर्थिक वर्षच बदलले तर ते सोयीचे जाणार असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे.  विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी आर्थिक वर्ष बदलणे हितकारक ठरणार असल्याचीही चर्चा आहे. आर्थिक वर्षाचा निर्णय बदलल्यास त्याचे परिणाम हे सर्वव्यापी आणि बहुपदरी असतील. आर्थिक व्यवस्था बळकट करून कर-चुकवेगिरी, व्यावसायिकतेचा अभाव, तोट्यात चालणाऱ्या कंपन्या, समांतर काळ्या पैशाची इकॉनॉमी आणि काळाबाजार अशा प्रक्रिया सुधारण्याची शक्यता काही जाणकारांनी वर्तवली आहे. तर आर्थिक वर्षातील बदल अनावश्यक असल्याचे उद्योगधंद्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असोचेम संघटनेने जाहीर केले आहे.