शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

पाकिस्तानचे घुमजाव, भारताबरोबर चर्चेची तयारी

By admin | Updated: April 15, 2016 08:06 IST

भारताबरोबर शांतता प्रकिया स्थगित करणा-या पाकिस्तानने आठवडयाभरातच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - भारताबरोबर शांतता प्रकिया स्थगित करणा-या पाकिस्तानने आठवडयाभरातच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केले आहे. भारताबरोबर चर्चेचे दरवाजे उघडे असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकारीया यांनी गुरुवारी सांगितले. 
 
इस्लामाबादमध्ये पत्रकारपरिषदेत झाकारीया यांना भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर चर्चा हाच उत्तम पर्याय असून, चर्चेचे दरवाजे बंद झालेले नाहीत असे उत्तर त्यांनी दिले. आठवडयाभरापूर्वी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबरोबरची शांतता प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले होते. 
 
डिप्लोमसी ही दोन देशांमधल्या संवादासाठी आहे. परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेसाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरु आहेत. कुठलाही पर्याय बंद करण्याचा विचार न करता आपण पुढे बघितले पाहिजे. दोन्ही देश परस्परांच्या संपर्कात आहेत असे नफीस झाकारीया यांनी सांगितले. 
 
सात एप्रिलला नवी दिल्लीत अब्दुल बासित यांनी परराष्ट्र स्तरावरील कोणतीही चर्चा नियोजित नसून सध्या शांतता प्रक्रिया खंडीत करण्यात आली आहे असे सांगितले होते.