शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पाकने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करावीत

By admin | Updated: January 25, 2016 01:58 IST

पाकिस्तान देशातील अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करू शकतो आणि ते त्यांनी करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले

वॉशिंग्टन : पाकिस्तान देशातील अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करू शकतो आणि ते त्यांनी करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. भारतातील वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाकिस्तान दौऱ्याचे ओबामा यांनी कौतुक केले, तर पठाणकोट हल्ला म्हणजे भारत अनेक वर्षांपासून सहन करीत असलेल्या अतिरेकी कारवायांचाच एक भाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारत-अमेरिका संबंध, वाढता दहशतवाद, पॅरिस जलवायू शिखर संमेलनाचे फायदे अशा अनेक विषयावर ओबामा यांनी आपले मत व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानचे नेते चर्चेची तयारी करीत आहेत. तथापि, दहशतवादाचा मुकाबला कसा करावा यावर विचार करीत आहेत. भारत आणि अमेरिका संबंधही निर्णायक टप्प्यावर असल्याचे सांगत ओबामा म्हणाले की, मजबूत संबंधांसाठी मोदी यांनी घेतलेला पुढाकार उत्साह दर्शविणारा आहे. २०१४ मधील पेशावरच्या शाळेवरील हल्ल्यानंतर शरीफ यांनी अतिरेक्यांना लक्ष्य करण्याचा संकल्प केला होता, याची आठवण ओबामा यांनी करून दिली. तर या घटनेनंतर पाकिस्तानने अनेक अतिरेकी संघटनांवर कारवाई केल्याचेही ते म्हणाले.