शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

पाकिस्तानात अन्याय अन् भारतातही स्वागत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:26 IST

पाकिस्तानात हिंदू म्हणून होणारा छळ व फरपटीतून सुटका करून घेण्यासाठी जोगदास (८१) यांची अनेक वर्षांपासून भारतात यायची इच्छा होती.

जोधपूर : पाकिस्तानात हिंदू म्हणून होणारा छळ व फरपटीतून सुटका करून घेण्यासाठी जोगदास (८१) यांची अनेक वर्षांपासून भारतात यायची इच्छा होती. परंतु भारतात आल्यानंतरही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.हिंदू बहुसंख्येच्या भारतात या बहुसंख्य पाकिस्तानी हिंदूंचे काही स्वागत होत नाही. ‘काम नाही, घर नाही, ना पैसा, ना अन्न. तेथे आम्ही शेतात काम करतो, आम्ही तेथे शेतकरी होतो. परंतु येथे आम्हाला लोक जगण्यासाठी खडक फोडायला लावतात,’ असे जोगदास म्हणाले. आमच्यासाठी फाळणी अजून पूर्ण झालेली नाही.पाकमधील हिंदूंना अजूनही भारतात परत यायचे आहे. पणजे इथे आले आहेत, त्यांना इथे काहीही कामच मिळत नाही, असे जोगदास म्हणाले. जोगदास जोधपूरच्या जवळ असलेल्या छावणीत राहतात. भारताची फाळणी होऊन ७० वर्षे झाली. मानवी इतिहासात इतक्या प्रचंड संख्येने मानवाचे स्थलांतर प्रथमच या फाळणीने घडवून आणले. तरीही पाकिस्तानातून हिंदू भारतात आजही येत आहेत. पाकिस्तानातहजारो हिंदू सीमेनजीकच्या तात्पुरत्या छावण्यांत राहतात. त्यांना काम करण्याचा कोणताही कायदेशीरनाही. असंख्य जणांना दुसरा पर्याय नसल्यामुळे ते जेथे राहतात. तेथून जवळच असलेल्या दगडांच्या खाणींमध्ये त्यांना काम करावे लागत आहे.१९४७मध्ये भारताची फाळणी झाली आणि १५ दशलक्ष लोक आपल्या मूळ जागेपासूनदुरावले. फाळणीने मोठा हिंसाचार घडवला. दहा लाख लोक मारले गेले. रक्तरंजित गोंधळात काही हिंदू आणि शीख नव्याने झालेल्यापाकिस्तानातून बाहेर पडले तर मुस्लीम पाकिस्तानात गेले. काही तिथेच राहिले. भारतात अशा मुस्लिमांबाबत शंका घेतली जाते, तर पाकिस्तानमध्ये बिगरमुस्लिमांना त्रास सहन करावा लागतो. (वृत्तसंस्था)