शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात अन्याय अन् भारतातही स्वागत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:26 IST

पाकिस्तानात हिंदू म्हणून होणारा छळ व फरपटीतून सुटका करून घेण्यासाठी जोगदास (८१) यांची अनेक वर्षांपासून भारतात यायची इच्छा होती.

जोधपूर : पाकिस्तानात हिंदू म्हणून होणारा छळ व फरपटीतून सुटका करून घेण्यासाठी जोगदास (८१) यांची अनेक वर्षांपासून भारतात यायची इच्छा होती. परंतु भारतात आल्यानंतरही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.हिंदू बहुसंख्येच्या भारतात या बहुसंख्य पाकिस्तानी हिंदूंचे काही स्वागत होत नाही. ‘काम नाही, घर नाही, ना पैसा, ना अन्न. तेथे आम्ही शेतात काम करतो, आम्ही तेथे शेतकरी होतो. परंतु येथे आम्हाला लोक जगण्यासाठी खडक फोडायला लावतात,’ असे जोगदास म्हणाले. आमच्यासाठी फाळणी अजून पूर्ण झालेली नाही.पाकमधील हिंदूंना अजूनही भारतात परत यायचे आहे. पणजे इथे आले आहेत, त्यांना इथे काहीही कामच मिळत नाही, असे जोगदास म्हणाले. जोगदास जोधपूरच्या जवळ असलेल्या छावणीत राहतात. भारताची फाळणी होऊन ७० वर्षे झाली. मानवी इतिहासात इतक्या प्रचंड संख्येने मानवाचे स्थलांतर प्रथमच या फाळणीने घडवून आणले. तरीही पाकिस्तानातून हिंदू भारतात आजही येत आहेत. पाकिस्तानातहजारो हिंदू सीमेनजीकच्या तात्पुरत्या छावण्यांत राहतात. त्यांना काम करण्याचा कोणताही कायदेशीरनाही. असंख्य जणांना दुसरा पर्याय नसल्यामुळे ते जेथे राहतात. तेथून जवळच असलेल्या दगडांच्या खाणींमध्ये त्यांना काम करावे लागत आहे.१९४७मध्ये भारताची फाळणी झाली आणि १५ दशलक्ष लोक आपल्या मूळ जागेपासूनदुरावले. फाळणीने मोठा हिंसाचार घडवला. दहा लाख लोक मारले गेले. रक्तरंजित गोंधळात काही हिंदू आणि शीख नव्याने झालेल्यापाकिस्तानातून बाहेर पडले तर मुस्लीम पाकिस्तानात गेले. काही तिथेच राहिले. भारतात अशा मुस्लिमांबाबत शंका घेतली जाते, तर पाकिस्तानमध्ये बिगरमुस्लिमांना त्रास सहन करावा लागतो. (वृत्तसंस्था)