शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

पाकिस्तानात अन्याय अन् भारतातही स्वागत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:26 IST

पाकिस्तानात हिंदू म्हणून होणारा छळ व फरपटीतून सुटका करून घेण्यासाठी जोगदास (८१) यांची अनेक वर्षांपासून भारतात यायची इच्छा होती.

जोधपूर : पाकिस्तानात हिंदू म्हणून होणारा छळ व फरपटीतून सुटका करून घेण्यासाठी जोगदास (८१) यांची अनेक वर्षांपासून भारतात यायची इच्छा होती. परंतु भारतात आल्यानंतरही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.हिंदू बहुसंख्येच्या भारतात या बहुसंख्य पाकिस्तानी हिंदूंचे काही स्वागत होत नाही. ‘काम नाही, घर नाही, ना पैसा, ना अन्न. तेथे आम्ही शेतात काम करतो, आम्ही तेथे शेतकरी होतो. परंतु येथे आम्हाला लोक जगण्यासाठी खडक फोडायला लावतात,’ असे जोगदास म्हणाले. आमच्यासाठी फाळणी अजून पूर्ण झालेली नाही.पाकमधील हिंदूंना अजूनही भारतात परत यायचे आहे. पणजे इथे आले आहेत, त्यांना इथे काहीही कामच मिळत नाही, असे जोगदास म्हणाले. जोगदास जोधपूरच्या जवळ असलेल्या छावणीत राहतात. भारताची फाळणी होऊन ७० वर्षे झाली. मानवी इतिहासात इतक्या प्रचंड संख्येने मानवाचे स्थलांतर प्रथमच या फाळणीने घडवून आणले. तरीही पाकिस्तानातून हिंदू भारतात आजही येत आहेत. पाकिस्तानातहजारो हिंदू सीमेनजीकच्या तात्पुरत्या छावण्यांत राहतात. त्यांना काम करण्याचा कोणताही कायदेशीरनाही. असंख्य जणांना दुसरा पर्याय नसल्यामुळे ते जेथे राहतात. तेथून जवळच असलेल्या दगडांच्या खाणींमध्ये त्यांना काम करावे लागत आहे.१९४७मध्ये भारताची फाळणी झाली आणि १५ दशलक्ष लोक आपल्या मूळ जागेपासूनदुरावले. फाळणीने मोठा हिंसाचार घडवला. दहा लाख लोक मारले गेले. रक्तरंजित गोंधळात काही हिंदू आणि शीख नव्याने झालेल्यापाकिस्तानातून बाहेर पडले तर मुस्लीम पाकिस्तानात गेले. काही तिथेच राहिले. भारतात अशा मुस्लिमांबाबत शंका घेतली जाते, तर पाकिस्तानमध्ये बिगरमुस्लिमांना त्रास सहन करावा लागतो. (वृत्तसंस्था)