शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

पाकिस्तान म्हणजे नेपाळ आणि भूतान नाही- मुशर्रफ

By admin | Updated: September 28, 2016 16:15 IST

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत. या हल्ल्याविरोधात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क परिषदेला भारत अनुपस्थित राहणार आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सार्क परिषदेतून माघार घेतली आहे. मात्र सर्व प्रकारावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी भारतासह पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. भारताचे पंतप्रधान नेहमीच पाकिस्तानसोबत युद्धाची भाषा करत असतात. त्यांनी आम्हाला नेपाळ आणि भूतानसारखी वागणूक देण्याचं टाळलं पाहिजे. काश्मीर मुद्दा व्यवस्थितरीत्या हाताळल्यास दहशतवादाचंही उच्चाटन होईल, असे ते म्हणाले आहेत.

माजी पंतप्रधान वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच शांततेची भूमिका घेतली होती. मात्र सध्याचे पंतप्रधान या प्रकरणात तशी भूमिका घेत नाहीत. ते पाकिस्तानवर कुरघोडी करत असतात. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज वाजपेयींच्या काळात मंत्रिपदी असताना पाकिस्तानबाबत शांततापूर्ण भूमिका घेत होत्या. मात्र आता मोदी सरकारच्या काळात त्या संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर टीका करत कुरघोडी करत आहेत, असंही मुशर्रफ म्हणाले आहेत. भारतानं उचललेल्या बलुचिस्तानच्या मुद्द्यामुळे अफगाणिस्तानसोबत आमचे संबंध खराब होत असल्याचं वक्तव्य मुशर्रफ यांनी केलं आहे.

 आणखी वाचा

भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं