शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

युद्ध सराव करुन पाकिस्तानने पाडला आपलाच शेअर बाजार

By admin | Updated: September 22, 2016 12:48 IST

उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड अस्वस्थतता आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. २२ - उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या  पार्श्वभूमीवर भारताने कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड अस्वस्थतता आहे. पाकव्याप्त काश्मीरला भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने लक्ष्य करण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानने तिथे प्रवासी विमानांची उड्डाणे बंद केल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. 
 
गोंधळलेला पाकिस्तान स्वत:च युद्ध सराव करुन आपले नुकसान करत आहे. बुधवारी पाकिस्तानात लढाऊ विमानांनी युद्ध सराव केला पण याचा सकारात्मकऐवजी उलट नकारात्मक परिणाम झाला. या सरावामुळे पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला. अशा प्रकराचे सराव करुन पाकिस्तान स्वत:च युद्धाच्या शक्यतेला हवा देत आहे. 
 
भारताकडून संभाव्य कारवाईच्या शक्यतेमुळे पाकिस्तानी सीमेवर अधिक सर्तकता असल्याचे डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाकडून हल्ले केले जाण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याची अधिकृत घोषणा बुधवारी केली.