शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पाकचा गोळीबार; पाच भारतीयांचा मृत्यू

By admin | Updated: August 16, 2015 02:47 IST

देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत भारतातील पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या लष्करी चौक्या

श्रीनगर : देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत भारतातील पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या लष्करी चौक्या आणि नागरी भागात हल्ला केला.या हल्ल्यात पाच भारतीय नागरिक ठार, तर पाच जण जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये एका सरपंचाचा तर जखमींमध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे. भारताकडून या हल्ल्याला चोख प्रत्यत्युत्तर देण्यात आले. (वृत्तसंस्था) शुभेच्छा अन् कुरापत... एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदी यांना भारताच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल शुभेच्छा दिल्या. शांतता प्रस्थापित करणे दोन्ही देशांच्या दृष्टीने हिताचे असल्याचे त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.बैठकीत पडसाद ? पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीसमवेत २३ आॅगस्ट रोजी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीवर शस्त्रसंधीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. २००३ साली झालेल्या शस्त्रसंधी कराराचे आॅगस्ट महिन्यात एकूण ३२ वेळा उल्लंघन करण्यात आले, तर गेले सात दिवस सतत पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे.