शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

पान 2- कुजबूज (मा. संपादकसाहेब)

By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST

केवळ राजकारण?

केवळ राजकारण?
विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी सहा वाजता कामत यांच्यासह त्यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या घरी टाकण्यात आलेले छापे काही भाजपा पदाधिकार्‍यांनाही आवडले नाहीत. या छाप्यांचे ‘टायमिंग’ चुकले, त्यामुळे कामतांना लोकांची सहानुभूती मिळेल व हे प्रकरण राजकीय असल्याचा समज निर्माण होईल असे त्यांना वाटते. अँड. राजीव गोमीस यांची झालेली नियुक्ती, त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रसाद कीर्तनी यांना कळविण्याचीही तसदी न घेणे व कामत यांचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची अँड. गोमीस यांची सूचना, मडगावात अँड. गोमीस यांची ‘पुढारीगिरी’ या सर्व बाबी यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढल्याशिवाय राहील काय?

भाई तेरा चुक्याच!
भाई ऊर्फ पांडुरंग नायक यांनी दिगंबर कामत यांच्या जामिनानंतर पत्रकारांकडे बोलताना जे वक्तव्य केले त्याचे जोरदार पडसाद मठग्रामात उमटले आहेत. ‘बामण भायर आणि किरिस्ताव भितर’ असे ते म्हणाले; परंतु पुढे त्यांनी अशीही पुस्ती जोडली की, ‘असे मला म्हणायचे नाही; परंतु लोक बोलतात.’ भाई नायक यांना 2017 ची विधानसभा निवडणूक भाजपा तिकिटावर लढवायची आहे हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे लुईस बर्जर प्रकरणात कामत यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागताच मडगावात ज्यांना हर्षवायू झाला, त्यात भाई एक आहेत; परंतु बाबू नायक यांना जसे राजकारणातील चाणाक्य म्हणायचे, तेवढे कौशल्य या चिरंजिवांना नाही. त्यामुळे ते काहीबाही बरळले आणि मडगावात त्यांनी रोष ओढवून घेतलाय. भाजपाच्या पारंपरिक मतदारांना दुखवून भाईंनी शेवटी काय साध्य केले?