शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पालिका कर्मचा-यांना मालकी हक्काची घरे

By admin | Updated: October 10, 2014 02:52 IST

पोलीस व गौतम नगरमधील महापालिका कर्मचाऱ्यांना तेथील घरांचा मालकी हक्क देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

मुंबई : पोलीस व गौतम नगरमधील महापालिका कर्मचाऱ्यांना तेथील घरांचा मालकी हक्क देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. तसेच रुखी समाजाचे याच ठिकाणी पुनर्वसनासाठीही प्रयत्न करेन, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी येथील रहिवाशांना दिली आहे.पोलिसांना सध्या राहत असलेल्या घराचा मालकी हक्क मिळावा, यासाठी वरळी व नायगांव येथील पोलीस कुटुंब गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. यासाठी उच्च न्यायालयात एक याचिकाही प्रलंबित आहे. वेळोवेळी यासाठी आंदोलन करण्यात आले. पण अजूनही या प्रश्नाचे घोंगडे सरकारने भिजत ठेवले आहे. मात्र या विभागातील पोलीस मतदारांनी मला संधी दिल्यास प्रथम पोलिसांना घराचा मालकी हक्क देण्याचा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी हमी कोटेचा यांनी यावेळी दिली.तसेच गौतम नगर येथील पालिका वसाहतीतील घरे देखील या कर्मचाऱ्यांच्या नावे केली जातील. यातील अडथळे तत्काळ दूर केले जातील. या सोबतच याच विभागातील रुखी समाजाचे पुनर्वसन येथेच केले जाईल, असे आश्वासनही कोटेचा यांनी येथील रहिवाशांना दिले आहे. (प्रतिनिधी)