शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आसाम-नागालँडच्या सीमेवर हिंसाचाराचा उद्रेक; तीन ठार

By admin | Updated: August 20, 2014 23:02 IST

गोळीबारात तीन ठार तर अन्य सहा जखमी झाल़े या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आह़े

गोलाघाट/जोरहाट : आसाम-नागालँड सीमेवरील गोलाघाट शहरात आज बुधवारी पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला़ संतप्त जमावाने उपायुक्त कार्यालय, पोलीस ठाणो जाळण्याचा आणि एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांना गोळीबार करावा लागला़ या गोळीबारात तीन ठार तर अन्य सहा जखमी झाल़े या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आह़े
दरम्यान, या हिंसाचाराची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रलयाकडून अहवाल मागितला़ यानंतर काही तासांतच गृह मंत्रलयाने त्यांच्याकडे अहवाल सादर केला़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आसाम आणि नागालँडच्या   मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सीमेवरील तणाव त्वरित संपविण्याचे निर्देश दिल़े
 गत 12 ऑगस्ट रोजी गोलाघाट जिल्ह्यात आसाम- नागालँडच्या आंतरराज्यीय सीमेलगतच्या गावात कथितरीत्या सशस्त्र नागा बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान 11 लोक ठार झाले होत़े त्यानंतर गोलाघाटमध्ये हिंसाचार भडकला आह़े काल मंगळवारी एका नागरिकाच्या मृत्यूनंतर आंदोलक संतप्त झाले होत़े यानंतर पोलिसांनी लाठीमार केला होता़ आज पोलिसांच्या या कारवाईचा विरोध करीत  सुमारे हजारावर आंदोलक पुन्हा रस्त्यावर आल़े शहराच्या इरेंगपारा चरियाली भागात आंदोलकांनी उपायुक्त कार्यालय व ठाणो जाळण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला़ यामुळे आंदोलक संतापले व त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली़ (वृत्तसंस्था)
 
 
अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला़ यात तीन ठार तर सहा जण जखमी झाल़े
 
4आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाम-नागालँड सीमेवरील हिंसाचार आणि तणावपूर्ण स्थितीचे संपूर्ण खापर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या माथ्यावर फोडल़े केंद्र सरकार दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागांत सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला़ 
केंद्र म्हणते, गोगोईंचे आरोप निराधार
4सीआरपीएफवरील मुख्यमंत्री गोगोई यांनी लावलेला निष्क्रियतेचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी फेटाळून लावला़ आसाम-नागालँड दोन्ही राज्यांच्या स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा हिंसाचार भडकला आहे, असे ते म्हणाले.