शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

आसाम-नागालँडच्या सीमेवर हिंसाचाराचा उद्रेक; तीन ठार

By admin | Updated: August 20, 2014 23:02 IST

गोळीबारात तीन ठार तर अन्य सहा जखमी झाल़े या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आह़े

गोलाघाट/जोरहाट : आसाम-नागालँड सीमेवरील गोलाघाट शहरात आज बुधवारी पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला़ संतप्त जमावाने उपायुक्त कार्यालय, पोलीस ठाणो जाळण्याचा आणि एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांना गोळीबार करावा लागला़ या गोळीबारात तीन ठार तर अन्य सहा जखमी झाल़े या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आह़े
दरम्यान, या हिंसाचाराची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रलयाकडून अहवाल मागितला़ यानंतर काही तासांतच गृह मंत्रलयाने त्यांच्याकडे अहवाल सादर केला़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आसाम आणि नागालँडच्या   मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सीमेवरील तणाव त्वरित संपविण्याचे निर्देश दिल़े
 गत 12 ऑगस्ट रोजी गोलाघाट जिल्ह्यात आसाम- नागालँडच्या आंतरराज्यीय सीमेलगतच्या गावात कथितरीत्या सशस्त्र नागा बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान 11 लोक ठार झाले होत़े त्यानंतर गोलाघाटमध्ये हिंसाचार भडकला आह़े काल मंगळवारी एका नागरिकाच्या मृत्यूनंतर आंदोलक संतप्त झाले होत़े यानंतर पोलिसांनी लाठीमार केला होता़ आज पोलिसांच्या या कारवाईचा विरोध करीत  सुमारे हजारावर आंदोलक पुन्हा रस्त्यावर आल़े शहराच्या इरेंगपारा चरियाली भागात आंदोलकांनी उपायुक्त कार्यालय व ठाणो जाळण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला़ यामुळे आंदोलक संतापले व त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली़ (वृत्तसंस्था)
 
 
अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला़ यात तीन ठार तर सहा जण जखमी झाल़े
 
4आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाम-नागालँड सीमेवरील हिंसाचार आणि तणावपूर्ण स्थितीचे संपूर्ण खापर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या माथ्यावर फोडल़े केंद्र सरकार दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागांत सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला़ 
केंद्र म्हणते, गोगोईंचे आरोप निराधार
4सीआरपीएफवरील मुख्यमंत्री गोगोई यांनी लावलेला निष्क्रियतेचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी फेटाळून लावला़ आसाम-नागालँड दोन्ही राज्यांच्या स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा हिंसाचार भडकला आहे, असे ते म्हणाले.