शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आमची संघटना म्हणजे पक्ष नव्हे : सिद्धू

By admin | Updated: September 22, 2016 04:08 IST

आवाज-ए-पंजाब ही आमची राजकीय संघटना असून, पक्ष स्थापन करून निवडणुका लढविण्यासाठी आमच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे

चंदीगड : आवाज-ए-पंजाब ही आमची राजकीय संघटना असून, पक्ष स्थापन करून निवडणुका लढविण्यासाठी आमच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे आम्ही या संघटनेतर्फे निवडणुका लढवणार नाही. मात्र राज्यातील अकाली दल-भारतीय जनता पक्ष यांच्या आघाडीविरोधातील मतांची फाटाफूट होता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याने समविचारी पक्षांशी आम्ही समझोता करू, असे माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी बुधवारी स्पष्ट केले.ते म्हणाले की सरकारविरोधी मते फुटू नयेत आणि मते फुटण्याचा फायदा सत्ताधारी आघाडीला मिळू नये, असे आमचे प्रयत्न कायम राहतील आणि त्यासाठी अन्य पक्षांशी निवडणुकीचा समझोता करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)सिद्धू कोणाशी समझोता करणार?अकाली दल व काँग्रेस यांच्याविरोधात लढण्यास सिद्धू यांच्या संघटनेकडे आम आदमी पार्टी आणि ज्या पक्षातून ते बाहेर पडले, ती भाजपा यांच्यापैकी एकाशी निवडणूक समझोता करणे, एवढाच पर्याय सिद्धू यांच्यापुढे शिल्लक राहतो.