शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

सुटकेस सरकारपेक्षा सूटबुटातील आमचे सरकार अधिक स्वीकारार्ह

By admin | Updated: May 30, 2015 23:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सुटकेस सरकारपेक्षा सूटबुटातील सरकार निश्चितच स्वीकारार्ह आहे, असा टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सुटबुटातील सरकार अशी टीका करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सुटकेस सरकारपेक्षा सूटबुटातील सरकार निश्चितच स्वीकारार्ह आहे, असा टोला लगावला आहे.काँग्रेसला आता अचानक गरिबांची आठवण झाली आहे. काँग्रेसच्या अदूरदर्शी धोरणांमुळे या देशातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि गरीब गरीबच राहिले, असा आरोपही त्यांनी शनिवारी एका मुलाखतीदरम्यान केला. काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, कोळसा, स्पेक्ट्रम आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याने गरिबांना काय मिळाले? केवळ निवडक उद्योगपती आणि ठेकेदारांना याचा फायदा झाला, हे सर्वांनाच माहीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४माजी सैनिकांसाठी एक पद, एक पेन्शनच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले, आम्ही एक पद, एक पेन्शनसाठी वचनबद्ध आहोत. तूर्तास याच्या व्याख्येसंदर्भात संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसोबत आमचा विचारविनिमय सुरू आहे. ४आमचे सरकार पाच वर्षांसाठी आहे आणि आम्ही संबंधित लोकांसोबत विचारविनिमय केल्याशिवाय काही करू शकत नाही. चर्चेला वेग आला असून या मुद्यावर कुठलाही संशय बाळगण्याची गरज नाही.