शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कामुर्लीत माजी विद्यार्थ्यांची संघटना

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

कामुर्ली : योग्य विचारसरणी नसेल तर गगनचुंबी इमारतीतील शाळाही अर्थहीन असल्याचे मत प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले.

कामुर्ली : योग्य विचारसरणी नसेल तर गगनचुंबी इमारतीतील शाळाही अर्थहीन असल्याचे मत प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले.
कामुर्ली येथील पिपल्स हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यातील अनेक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघटना अस्तित्वात आहे. त्याच पद्धतीने या संघटनेद्वारे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगून, शरद गाड यांनी संघटना स्थापन्यामागील उद्देश स्पष्ट केला.
मेळाव्यास काशिनाथ पेडणेकर, महेंद्र नाईक, भिवा उम्रसकर, राजेश कापोलकर, जयेश नाईक, समीर नाईक, सुशांत नाईक, सुविधा पार्सेकर, मोहन पार्सेकर, आनंद भोसले, रमेश आमेलकर, प्रज्योत नाईक, चंद्रनाथ राऊळ, दशरथ हळर्णकर, राजेंद्र जोशी, प्रेमानंद गावकर, शुश्रृत वळवईकर, सुषमा राणे, दिपीका साळगावकर, प्रकाश नाईक, विशांत गावकर, कृष्णा नाईक, शाम कोरगावकर, शिवा वळवईकर, दशरथ सावंत, अनिल साळगावकर, विवेक नाईक, अनिल, वैष्णवी च्यारी वगैरे माजी विद्यार्थी, त्यचबरोबर हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन च्यारी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. (प्रतिनिधी)