शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कामुर्लीत माजी विद्यार्थ्यांची संघटना

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

कामुर्ली : योग्य विचारसरणी नसेल तर गगनचुंबी इमारतीतील शाळाही अर्थहीन असल्याचे मत प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले.

कामुर्ली : योग्य विचारसरणी नसेल तर गगनचुंबी इमारतीतील शाळाही अर्थहीन असल्याचे मत प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले.
कामुर्ली येथील पिपल्स हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यातील अनेक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघटना अस्तित्वात आहे. त्याच पद्धतीने या संघटनेद्वारे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगून, शरद गाड यांनी संघटना स्थापन्यामागील उद्देश स्पष्ट केला.
मेळाव्यास काशिनाथ पेडणेकर, महेंद्र नाईक, भिवा उम्रसकर, राजेश कापोलकर, जयेश नाईक, समीर नाईक, सुशांत नाईक, सुविधा पार्सेकर, मोहन पार्सेकर, आनंद भोसले, रमेश आमेलकर, प्रज्योत नाईक, चंद्रनाथ राऊळ, दशरथ हळर्णकर, राजेंद्र जोशी, प्रेमानंद गावकर, शुश्रृत वळवईकर, सुषमा राणे, दिपीका साळगावकर, प्रकाश नाईक, विशांत गावकर, कृष्णा नाईक, शाम कोरगावकर, शिवा वळवईकर, दशरथ सावंत, अनिल साळगावकर, विवेक नाईक, अनिल, वैष्णवी च्यारी वगैरे माजी विद्यार्थी, त्यचबरोबर हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन च्यारी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. (प्रतिनिधी)