शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

सीमावर्ती भागातील गावांना रिकामी करण्याचे आदेश

By admin | Updated: September 29, 2016 15:08 IST

भारतीय लष्कराने बुधवारी रात्री प्रत्येक्ष ताबा रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानं पाकिस्तानचे दाबे दणाणले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29- भारतीय लष्कराने बुधवारी रात्री प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यादृष्टीनं भारतानं जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमेजवळील गावांना रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतानं केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटांचे नुकसान झाल्यानं पाकिस्तान धास्तावले आहे.भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिल्यानंतर पाकिस्तान सीमावर्ती भागात गोळीबार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंजाबमधील 10 किलोमीटर अंतरावरील पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात सर्व गावांना तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. वाघा बॉर्डरवर पाकिस्तान आणि भारताच्या लष्कराकडून होणारी बीटिंग रिट्रीटनं रद्द करण्यात आलं आहे. पर्यटकांना वाघा बॉर्डर क्षेत्रात फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे.

पाकिस्तान या कारवाईविरोधात दगाफटका करण्याची शक्यता असल्यानं राजनाथ सिंहांनी हे सतर्कतेच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत.त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा असे हल्ले केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारत असल्यानं अशी सूचना केल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.