शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

सीमावर्ती भागातील गावांना रिकामी करण्याचे आदेश

By admin | Updated: September 29, 2016 15:08 IST

भारतीय लष्कराने बुधवारी रात्री प्रत्येक्ष ताबा रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानं पाकिस्तानचे दाबे दणाणले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29- भारतीय लष्कराने बुधवारी रात्री प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यादृष्टीनं भारतानं जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमेजवळील गावांना रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतानं केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटांचे नुकसान झाल्यानं पाकिस्तान धास्तावले आहे.भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिल्यानंतर पाकिस्तान सीमावर्ती भागात गोळीबार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंजाबमधील 10 किलोमीटर अंतरावरील पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात सर्व गावांना तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. वाघा बॉर्डरवर पाकिस्तान आणि भारताच्या लष्कराकडून होणारी बीटिंग रिट्रीटनं रद्द करण्यात आलं आहे. पर्यटकांना वाघा बॉर्डर क्षेत्रात फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे.

पाकिस्तान या कारवाईविरोधात दगाफटका करण्याची शक्यता असल्यानं राजनाथ सिंहांनी हे सतर्कतेच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत.त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा असे हल्ले केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारत असल्यानं अशी सूचना केल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.