शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय गुलदस्त्यातच

By admin | Updated: July 6, 2014 01:18 IST

नव्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 7 जुलैपासून सुरु होत असले तरी सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही.

नवी दिल्ली : नव्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 7 जुलैपासून सुरु होत असले तरी सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. काँग्रेसने या पदासाठी आग्रही धरून त्यासाठी करायच्या दाव्याचा मुद्देसूद युक्तिवादाचा आराखडा तयार केला असला तरी या पक्षाने विरोधी पक्षनेतेपदावर अद्याप औपचारिक दावा केला नसल्याने त्यावर निर्णय घेण्याचा सध्या तरी प्रश्न येत नाही, अशी मोदी सरकारची भूमिका असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.
नियमानुसार विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकृत दर्जा मिळण्यासाठी संबंधित पक्षाकडे सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान 1क् टक्के सदस्य असावे लागतात. पण काँग्रेसचे संख्याबळ फक्त 44 असल्याने त्यांना हे पद देता येणार नाही, अशी सत्ताधारी अघाडीच्या नेत्यांनी याआधीच मांडली आहे. याउलट काँग्रेसचे म्हणणो असे की, 1क् टक्के सदस्यसंख्येचे बंधन कुठेही नाही. कायद्यानुसार हे पद सभागृहातील सर्वात मोठय़ा विरोधी पक्षाला मिळायला हवे. अधिकृत विरोधी पक्षनेता नसला तरी सभागृहाचे कामकाज चालविण्यात अडचण नसली तरी लोकपाल, सीबीआयचे संचालक, मानवी हक्क व माहिती आयोगांचे सदस्य, संसदीय महासचिव इत्यादींच्या निवड समितीत विरोधी पक्षनेत्याचा समावेश असल्याने काँग्रेस या पदासाठी आग्रह धरत आहे.  ते दिले नाही तर मोदी सरकार लोकशाहीविरोधी व हेकेखोर असल्याची टीका करण्याची संधी काँग्रेसला मिळणार आहे.
संसदीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्र महाजन यांनी याविषयीच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. घटनातज्ज्ञ व अनुभवी पूर्वसूरींशी चर्चा करून आपण अधिवेशनापूर्वी निर्णय घेऊ, असे महाजन याआधी म्हणाल्या होत्या. सभागृहातील काँग्रेसचे नेते मल्लिकाजरुन खारगे याआधी महाजन यांना भेटले होते, पण ती केवळ सदिच्छा भेट होती, असे ते म्हणाले होते. शनिवारच्या सर्वपक्षीय बैठकीतही हा विषय चर्चेला नव्हता, असे ते म्हणाले.
या पदावर औपचारिक दावा करण्यासाठी काँग्रेस लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार का, असे विचारता पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करून दोन्ही सभागृहातील पक्षाचे नेते याविषयीचा निर्णय घेतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान 1क् टक्के सदस्य असावे लागतात. पण काँग्रेसचे संख्याबळ फक्त 44 असल्याने त्यांना हे पद देता येणार नाही, अशी सत्ताधारी अघाडीच्या नेत्यांनी याआधीच मांडली आहे.