शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

...तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील - शंकराचार्य

By admin | Updated: January 18, 2015 14:37 IST

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर हिंदूंनी १० मुलांना जन्म द्यावा असे विधान बद्रीकाश्रमचे शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

अलाहाबाद, दि. १८ - नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर हिंदूंनी १० मुलांना जन्म द्यावा असे विधान बद्रीकाश्रमचे शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनी केले आहे. हिंदू एकत्र झाल्यानेच मोदी पंतप्रधान बनू शकले असा दावाही त्यांनी केला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून हिंदूंनी किती मुलांना जन्म द्यावा याविषयी हिंदूत्ववादी नेत्यांकड़ून वादग्रस्त विधानांची मालिका सुरु आहे. या मालिकेत आता शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनीही नंबर लावला आहे. अलाहाबादमधील एका कार्यक्रमात वासूदेवानंद सरस्वती म्हणाले, हिंदूमुळे मोदी पंतप्रधान झालेत, ते बहुमतामध्ये राहावे यासाठी हिंदू दाम्पत्त्यांनी १० मुलांना जन्म द्यायला हवा. यातील एकाला शेती, आयएएस, सैन्य, अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक कार्यात पाठवून द्यायला हवे. उर्वरित मुलांना आमच्याकडे द्यावे आम्ही त्यांना साधू बनवू असे त्यांनी नमूद केले.
शनिवारी अन्य एका कार्यक्रमातही सरस्वती यांनी घर वापसीवर टीप्पणी केली. 'ख्रिश्चन, इस्लाम आणि शिख हे धर्म हिंदू धर्मातूनच तयार झाले होते. या सर्वांनी त्यांच्या मूळ धर्मात परतणे गरजेचे असून घर वापसीवर बंदी टाकायला नको असे त्यांनी सांगितले.  यापूर्वी भाजपाचे खासदार साक्षी महाराज, साध्वी प्राची यांनीदेखील चार अपत्यांचा नारा दिला होता.