शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

...तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील - शंकराचार्य

By admin | Updated: January 18, 2015 14:37 IST

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर हिंदूंनी १० मुलांना जन्म द्यावा असे विधान बद्रीकाश्रमचे शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

अलाहाबाद, दि. १८ - नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर हिंदूंनी १० मुलांना जन्म द्यावा असे विधान बद्रीकाश्रमचे शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनी केले आहे. हिंदू एकत्र झाल्यानेच मोदी पंतप्रधान बनू शकले असा दावाही त्यांनी केला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून हिंदूंनी किती मुलांना जन्म द्यावा याविषयी हिंदूत्ववादी नेत्यांकड़ून वादग्रस्त विधानांची मालिका सुरु आहे. या मालिकेत आता शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनीही नंबर लावला आहे. अलाहाबादमधील एका कार्यक्रमात वासूदेवानंद सरस्वती म्हणाले, हिंदूमुळे मोदी पंतप्रधान झालेत, ते बहुमतामध्ये राहावे यासाठी हिंदू दाम्पत्त्यांनी १० मुलांना जन्म द्यायला हवा. यातील एकाला शेती, आयएएस, सैन्य, अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक कार्यात पाठवून द्यायला हवे. उर्वरित मुलांना आमच्याकडे द्यावे आम्ही त्यांना साधू बनवू असे त्यांनी नमूद केले.
शनिवारी अन्य एका कार्यक्रमातही सरस्वती यांनी घर वापसीवर टीप्पणी केली. 'ख्रिश्चन, इस्लाम आणि शिख हे धर्म हिंदू धर्मातूनच तयार झाले होते. या सर्वांनी त्यांच्या मूळ धर्मात परतणे गरजेचे असून घर वापसीवर बंदी टाकायला नको असे त्यांनी सांगितले.  यापूर्वी भाजपाचे खासदार साक्षी महाराज, साध्वी प्राची यांनीदेखील चार अपत्यांचा नारा दिला होता.