शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

... तरच नक्षलवाद्यांशी चर्चा - गृहमंत्री

By admin | Updated: September 13, 2014 02:14 IST

माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, ते शस्त्रे खाली ठेवणार असतील तरच सरकारची वाटाघाटीची तयार असेल

नवी दिल्ली : माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, ते शस्त्रे खाली ठेवणार असतील तरच सरकारची वाटाघाटीची तयार असेल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केले. पोलीस दलांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यासंबंधी आदेश सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.रालोआ सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानिमित्त पत्रपरिषदेत ते बोलत होते. त्यांनी पाकिस्तानशी चर्चा, सीमा आणि अंतर्गत सुरक्षा, व्हिसा नियमन यासारख्या विविध मुद्यांना हात घातला. डावे दशतवादी हिंसाचाराचा मार्ग सोडणार असतील तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी ठामपणे बजावले. हिंसाचाराचा मार्ग सोडणाऱ्या प्रत्येकाशी चर्चेची आमची तयारी असेल. आम्ही वाटाघाटीची तयारी दर्शविली आहे, असे ते म्हणाले. रालोआ सरकारच्या काळात १३२ नक्षलवादी शरण आले असून गेल्यावर्षाच्या याच काळाच्या तुलनेत ३०० टक्के वाढ आहे. नक्षलग्रस्त भागात २१९९ मोबाईल टॉवर्स उभारले जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)