शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पाकिस्तानने ठोस कारवाई केली तरच, परराष्ट्र स्तरावरील चर्चा

By admin | Updated: January 7, 2016 18:48 IST

पठाणकोट अतिरेकी हल्ल्यासंदर्भात पाकने ठोस कारवाई केली तर चर्चा शक्य असल्याचे भारताने स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारताने कारवाई करण्यायोग्य पुरावे पाकिस्तानला दिले असून, पाकिस्तानने त्यावर ठोस कारवाई केली तरच, भारत-पाकिस्तामध्ये परराष्ट्रस्तरावरची चर्चा होईल असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले. 
भारत-पाकिस्तानमधील आगामी परराष्ट्रस्तरावरील चर्चेसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे असे उत्तर परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिले. भारत सरकारची पाकिस्तानबद्दलची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट आहे. 
पाकिस्तानसह आम्हाला सर्वच शेजा-यांबरोबर चांगले संबंध हवे आहेत. पण भारत सीमेपलीकडून होणार दहशतवाद अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र स्तरावरील चर्चेबद्दल या घटकेला जास्त बोलणे घाईचे ठरेल असे स्वरुप यांनी सांगितले.