शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: May 27, 2016 21:21 IST

यंदा भारतात सर्वत्र प्रचंड पाणीटंचाई असून, देशातील ९१ मोठ्या जलाशयांमध्ये आजच्या घटकेला एकूण क्षमतेच्या केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

ऑनलाइन लोकमत

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयांची स्थिती अधिक चिंताजनक आहे. त्यामुळे या राज्यांतील लाखो लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही भागांत पाण्याचे टँकर पाठवण्यात येत असले तरी ते चार ते पाच दिवसांनी जात असल्याने मिळणारे पाणी अपुरे आहे. शहरी भागात तुलनेते पाण्याची स्थिती बरी आहे. मात्र ग्रामीण भागांत पाणीटंचाई अतिशय तीव्र आहे. पाण्याअभावी शेतीची कामे थांबली असून, अनेक उद्योगही बंद करावे लागले आहेत, असं वृत्त पब्लिक डोमेन आणि इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

वरील राज्यांच्या तुलनेत आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि राजस्थानची स्थिती बरी असून, तेथील जलाशयांमध्ये गेल्या वर्षीइतकाच पाणीसाठी आहे. केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदा देशातील जलाशयांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ४५ टक्के पाणी आहे. गेल्या १0 वर्षांच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठी २१ टक्के कमी आहे. यंदा जलाशयांमध्ये २६. ८१६ दशलक्ष क्युबीक मीटर पाणी शिल्लक आहे. या ९१ जलाशयांची क्षमता १५७. ७९९ दशलक्ष क्युबीक मीटर इतकी आहे. देशातील सर्व जलाशयांची पाणीसाठी क्षमता २५३. ८८ दशलक्ष क्युबीक मीटर आहे. त्यातील ३७ जलाशयांतील पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो.