शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ

By admin | Updated: June 10, 2017 02:45 IST

शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या

नितीन अग्रवाल । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिसून येत आहे की, शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ झाली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा सांगत आहेत की, शेतकऱ्यांना खर्चाच्या ४३ टक्के नफा जोडून दिला जात आहे; पण प्रत्यक्षात मोदी सरकारने शेतमालाच्या दरात किरकोळ वाढ केली आहे. काय सांगते आकडेवारी?२०१४ च्या तुलनेत २०१७ मध्ये रब्बीच्या पिकांच्या आधारभूत दरात २० टक्के आणि खरिपासाठी ११ टक्के वाढ देण्यात आली. २०१४ - १५ मध्ये गव्हासाठी १४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर निश्चित केला होता. २०१६ - १७ मध्ये हा दर १६२५ करण्याची शिफारस करण्यात आली. हरभऱ्याच्या दरात ३१७५ वरून ४००० एवढी वाढ केली. मसूर डाळीची आधारभूत किंमत ३०७५ वरुन ३९५० प्रति क्विंटल केली. ३१०० रुपये प्रति क्विंटलच्या मोहरीच्या दरात ३७०० पर्यंत वाढ केली. खरिपाच्या पिकांसाठीही आधारभूत दर वाढविण्यात आले. ज्वारीसाठी आधारभूत दर १५७० वरुन १६२५ केले. बाजरी १२७५ वरून १३३०, तूर डाळ ४६२५ वरून ५०५० रुपये, मूग ४८५० वरून ५२२५ आणि उडीद ४६२५ वरून ५००० रुपये दर करण्यात आले.