शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ

By admin | Updated: June 10, 2017 02:45 IST

शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या

नितीन अग्रवाल । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिसून येत आहे की, शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ झाली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा सांगत आहेत की, शेतकऱ्यांना खर्चाच्या ४३ टक्के नफा जोडून दिला जात आहे; पण प्रत्यक्षात मोदी सरकारने शेतमालाच्या दरात किरकोळ वाढ केली आहे. काय सांगते आकडेवारी?२०१४ च्या तुलनेत २०१७ मध्ये रब्बीच्या पिकांच्या आधारभूत दरात २० टक्के आणि खरिपासाठी ११ टक्के वाढ देण्यात आली. २०१४ - १५ मध्ये गव्हासाठी १४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर निश्चित केला होता. २०१६ - १७ मध्ये हा दर १६२५ करण्याची शिफारस करण्यात आली. हरभऱ्याच्या दरात ३१७५ वरून ४००० एवढी वाढ केली. मसूर डाळीची आधारभूत किंमत ३०७५ वरुन ३९५० प्रति क्विंटल केली. ३१०० रुपये प्रति क्विंटलच्या मोहरीच्या दरात ३७०० पर्यंत वाढ केली. खरिपाच्या पिकांसाठीही आधारभूत दर वाढविण्यात आले. ज्वारीसाठी आधारभूत दर १५७० वरुन १६२५ केले. बाजरी १२७५ वरून १३३०, तूर डाळ ४६२५ वरून ५०५० रुपये, मूग ४८५० वरून ५२२५ आणि उडीद ४६२५ वरून ५००० रुपये दर करण्यात आले.