शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ

By admin | Updated: June 10, 2017 02:45 IST

शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या

नितीन अग्रवाल । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिसून येत आहे की, शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ झाली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा सांगत आहेत की, शेतकऱ्यांना खर्चाच्या ४३ टक्के नफा जोडून दिला जात आहे; पण प्रत्यक्षात मोदी सरकारने शेतमालाच्या दरात किरकोळ वाढ केली आहे. काय सांगते आकडेवारी?२०१४ च्या तुलनेत २०१७ मध्ये रब्बीच्या पिकांच्या आधारभूत दरात २० टक्के आणि खरिपासाठी ११ टक्के वाढ देण्यात आली. २०१४ - १५ मध्ये गव्हासाठी १४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर निश्चित केला होता. २०१६ - १७ मध्ये हा दर १६२५ करण्याची शिफारस करण्यात आली. हरभऱ्याच्या दरात ३१७५ वरून ४००० एवढी वाढ केली. मसूर डाळीची आधारभूत किंमत ३०७५ वरुन ३९५० प्रति क्विंटल केली. ३१०० रुपये प्रति क्विंटलच्या मोहरीच्या दरात ३७०० पर्यंत वाढ केली. खरिपाच्या पिकांसाठीही आधारभूत दर वाढविण्यात आले. ज्वारीसाठी आधारभूत दर १५७० वरुन १६२५ केले. बाजरी १२७५ वरून १३३०, तूर डाळ ४६२५ वरून ५०५० रुपये, मूग ४८५० वरून ५२२५ आणि उडीद ४६२५ वरून ५००० रुपये दर करण्यात आले.