शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
4
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
5
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
6
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
7
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
9
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
10
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
11
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
12
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
13
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
14
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
15
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
16
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
17
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
18
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
19
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
20
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान

जो ' वंदे मातरम' म्हणणार नाही, तो भारतीय नाही - भाजपा नेता

By admin | Updated: February 24, 2016 09:23 IST

जे लोक जन गण मन व वंदे मातरम म्हणत नाहीत त्यांना भारतीय म्हणवण्याचा अधिकार नाही, असे विधान भाजपा नेता सीपी सिंह यांनी केले

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. २४ - जे लोकं भारतात राहतात, या देशाचे अन्न खातात त्यांनी 'वंदे मातरम' आणि ' जन गण मन' म्हटलेच पाहिजे, आणि जे असं करणार नाहीत त्यांना भारतीय म्हणवण्याचा अधिकारच नाही,' असे वादग्रस्त विधान झारखंडमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते व शहर विकासमंत्री सीपी सिंह यांनी केले आहे.' ते विधानसभेच्या परिसरात बोलत होते. 
जेएनयूमध्ये (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) देशविरोधी घोषणा देणा-या विद्यार्थ्यांना पाठिबा दर्शवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राजकारण करत असल्याचा आरोपही सिंह यांनी केला. राहुल गांधी यांनी देशद्रोह्यांच्या बाजून उभं राहून देशद्रोहाचे काम केले आहे, असेही ते म्हणाले. 
' जी व्यक्ती वंदे मातरम् वा जन गण मन म्हणू इच्छित नाही, त्या व्यक्तीला भारतीय म्हणवण्याचा अधिकार नाही. तुम्ही ज्या देशाचे अन्न खाता, तिथे खुलेपणे जगता, त्याच देशाला शिव्या कशा देऊ शकता? हा देशद्रोहच नव्हे का?' असे सवाल सिंह यांनी विचारले.