शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

जगातील तीनपैकी एक आत्महत्या भारतातील

By admin | Updated: July 8, 2015 01:26 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (डब्ल्यूएचओ) जगात कोठे ना कोठे दर ४० सेकंदांला एक आत्महत्या होत असते व प्रत्येक तीनपैकी एक आत्महत्या ही भारतातील असते.

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (डब्ल्यूएचओ) जगात कोठे ना कोठे दर ४० सेकंदांला एक आत्महत्या होत असते व प्रत्येक तीनपैकी एक आत्महत्या ही भारतातील असते. विकसित देशांमध्ये विषबाधेमुळे होणारे मृत्यू १-२ टक्के असतात व भारतासारख्या विकसनशील देशांत तेच प्रमाण १५-३० टक्के असते. विदर्भात केवळ कीटकनाशक खाऊन आत्महत्या होतात असे नाही तर उंदीर मारण्याचे (एआयपी आणि झेडआयपी) विष, बेगॉनसारखा (कार्बामेट इनसेक्टिसाईड) फवारा आणि डास मारण्यासाठी (पायरे इनसेक्टिसाईड) वापरण्यात येणारे रसायन पोटात घेऊनही जीव संपविला जातो.साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या शहरी भागांमध्ये डास मारण्याचे रसायने, फरशी निर्जंतूक करण्याचा द्रव आत्महत्या करण्यासाठी वापरला जातो. नागपूर जिल्ह्यात १२.५३ टक्के लोकांनी हे वरील द्रव वा रसायने घेऊन आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके उत्पादकांनी सुरक्षा आणि त्याच्या वापरासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देणारी शिबिरे घ्यावीत, अशी शिफारस या विषयावर अभ्यास केलेल्या तिघा संशोधकांनी केली आहे. या अभ्यासात नितीन चुटके यांच्यासोबत अश्विन गेडाम व मनोज भांडारकर यांचाही सहभाग होता. (विशेष प्रतिनिधी)