शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

जगातील तीनपैकी एक आत्महत्या भारतातील

By admin | Updated: July 8, 2015 01:26 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (डब्ल्यूएचओ) जगात कोठे ना कोठे दर ४० सेकंदांला एक आत्महत्या होत असते व प्रत्येक तीनपैकी एक आत्महत्या ही भारतातील असते.

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (डब्ल्यूएचओ) जगात कोठे ना कोठे दर ४० सेकंदांला एक आत्महत्या होत असते व प्रत्येक तीनपैकी एक आत्महत्या ही भारतातील असते. विकसित देशांमध्ये विषबाधेमुळे होणारे मृत्यू १-२ टक्के असतात व भारतासारख्या विकसनशील देशांत तेच प्रमाण १५-३० टक्के असते. विदर्भात केवळ कीटकनाशक खाऊन आत्महत्या होतात असे नाही तर उंदीर मारण्याचे (एआयपी आणि झेडआयपी) विष, बेगॉनसारखा (कार्बामेट इनसेक्टिसाईड) फवारा आणि डास मारण्यासाठी (पायरे इनसेक्टिसाईड) वापरण्यात येणारे रसायन पोटात घेऊनही जीव संपविला जातो.साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या शहरी भागांमध्ये डास मारण्याचे रसायने, फरशी निर्जंतूक करण्याचा द्रव आत्महत्या करण्यासाठी वापरला जातो. नागपूर जिल्ह्यात १२.५३ टक्के लोकांनी हे वरील द्रव वा रसायने घेऊन आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके उत्पादकांनी सुरक्षा आणि त्याच्या वापरासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देणारी शिबिरे घ्यावीत, अशी शिफारस या विषयावर अभ्यास केलेल्या तिघा संशोधकांनी केली आहे. या अभ्यासात नितीन चुटके यांच्यासोबत अश्विन गेडाम व मनोज भांडारकर यांचाही सहभाग होता. (विशेष प्रतिनिधी)