शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
6
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
7
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
8
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
9
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
10
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
11
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
12
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
13
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
14
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
15
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
16
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
17
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
18
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
19
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
20
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

जगातील तीनपैकी एक आत्महत्या भारतातील

By admin | Updated: July 8, 2015 01:26 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (डब्ल्यूएचओ) जगात कोठे ना कोठे दर ४० सेकंदांला एक आत्महत्या होत असते व प्रत्येक तीनपैकी एक आत्महत्या ही भारतातील असते.

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (डब्ल्यूएचओ) जगात कोठे ना कोठे दर ४० सेकंदांला एक आत्महत्या होत असते व प्रत्येक तीनपैकी एक आत्महत्या ही भारतातील असते. विकसित देशांमध्ये विषबाधेमुळे होणारे मृत्यू १-२ टक्के असतात व भारतासारख्या विकसनशील देशांत तेच प्रमाण १५-३० टक्के असते. विदर्भात केवळ कीटकनाशक खाऊन आत्महत्या होतात असे नाही तर उंदीर मारण्याचे (एआयपी आणि झेडआयपी) विष, बेगॉनसारखा (कार्बामेट इनसेक्टिसाईड) फवारा आणि डास मारण्यासाठी (पायरे इनसेक्टिसाईड) वापरण्यात येणारे रसायन पोटात घेऊनही जीव संपविला जातो.साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या शहरी भागांमध्ये डास मारण्याचे रसायने, फरशी निर्जंतूक करण्याचा द्रव आत्महत्या करण्यासाठी वापरला जातो. नागपूर जिल्ह्यात १२.५३ टक्के लोकांनी हे वरील द्रव वा रसायने घेऊन आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके उत्पादकांनी सुरक्षा आणि त्याच्या वापरासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देणारी शिबिरे घ्यावीत, अशी शिफारस या विषयावर अभ्यास केलेल्या तिघा संशोधकांनी केली आहे. या अभ्यासात नितीन चुटके यांच्यासोबत अश्विन गेडाम व मनोज भांडारकर यांचाही सहभाग होता. (विशेष प्रतिनिधी)