शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

जमिनीच्या वादातून मायलेकींवर हल्ला एकीचा मृत्यू : कातकरी कुटुंबातील दोघांना अटक

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नवी मुंबई : जमिनीच्या वादातून वावंजे येथे महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : जमिनीच्या वादातून वावंजे येथे महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वावंजे गाव येथे शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेथे राहणार्‍या मीराबाई भगत (५८) यांच्या घरावर दोघांनी हल्ला केला. त्यांनी घरामध्ये बसलेल्या मीराबाई यांच्यासह त्यांची मुलगी सुरेखा भगत (३६) यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुरेखा हिचा जागीच मृत्यू झाला. तर मीराबाई यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भगत यांच्या राहत्या झोपडीच्या मागच्या बाजूने आत प्रवेश करून त्याच परिसरातील कातकरी समाजाच्या व्यक्तींनी हा हल्ला केला होता. त्यानुसार कैलास पवार आणि पंढरी पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपआयुक्त संजयसिंह येणपुरे यांनी सांगितले. आपला दावा असलेल्या भूखंडावर मीराबाई भगत यांनी झोपडी उभारल्याचे पवार कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यावरून भगत आणि पवार कुटुंबात वाद सुरू होता. याच वादातून मीराबाई भगत यांच्यावर हल्ला झाल्याचेही उपआयुक्त येणपुरे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)