शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अतिवृष्टीने मेघालयात मृतांचा आकडा ३८ वर

By admin | Updated: September 25, 2014 03:12 IST

मेघालयात आलेल्या पुरामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून आतापर्यंत या पुरात ३८ जण ठार झाल्याचे व ९ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

शिलाँग : मेघालयात आलेल्या पुरामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून आतापर्यंत या पुरात ३८ जण ठार झाल्याचे व ९ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.पोलीस महानिरीक्षक जी.एच.पी. राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालयाच्या अनेक भागात पूर व भूस्खलनामुळे ३८ जण ठार झाले आहेत तर ९ जण बेपत्ता आहेत. मागील तीन दिवसांपासून गारो डोंगरांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली असून खासी जैंतिया भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. गारो डोंगराळ भागातील जिल्ह्णांमध्ये २६ तर खासी जैंतिया भागात १२ जण ठार झाले आहेत. आपत्ती प्रबंधन प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यानुसार, गारो भागातील तीन जिल्ह्यात ४० मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी सर्व विभागांना नुकसानाचा अंदाज घेण्याचे निर्देश दिले आहेत. आसामात पुरामुळे ३२ मृत्युमुखी ग्वालपाडा- आसाम राज्यातील ग्वालपाडा व कामरुप जिल्ह्णात आढळलेल्या मृतदेहानंतर येथे पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२ झाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बोलबोला व कृष्णाई भागात सहा मृतदेह आढळून आले आहेत. तर ग्वालपाडा जिल्ह्यात मृतांचा आकडा १४ वर गेला आहे. या भागात मदतकार्य वेगाने व अविरत सुरू आहे. कामरुप जिल्ह्यात आठ मृतदेह आढळले असून तेथे चारजण बेपत्ता आहेत. ग्वालपाडाच्या प्रशासनाने ९४ मदत शिबिरे उभारली असून त्यात ९० हजारांहून अधिक नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे.(वृत्तसंस्था)