शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एनआरआयला खरेदी करता येणार भारतात घर

By admin | Updated: February 9, 2016 01:39 IST

सध्या किंवा यापुढे देशात परतणाऱ्या अनिवासी भारतीयांना घर खरेदी करण्याची मुभा असल्याचा निर्वाळा सर्वोच्च राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे

नवी दिल्ली : सध्या किंवा यापुढे देशात परतणाऱ्या अनिवासी भारतीयांना घर खरेदी करण्याची मुभा असल्याचा निर्वाळा सर्वोच्च राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे फ्लॅट खरेदी करणाऱ्या एकाला ताबा देण्यास नकार देणाऱ्या सुपरटेक लिमिटेड या कंपनीला या आयोगाने सदर मालमत्तेची ६४ लाख रुपये किंमत परत करण्याचा आदेश दिला.मूळचे दक्षिण दिल्लीचे रहिवासी रेश्मा भगत आणि त्यांचे पुत्र तरुण भगत यांनी २००८ मध्ये ६३ लाख ९९ हजार ७२७ रुपये एवढ्या किमतीत सदर कंपनीच्या प्रकल्पांतर्गत एक फ्लॅट बुक केला होता. कंपनीने २००९ मध्ये फ्लॅटचा ताबा देऊ केला असताना सदनिकांचे बांधकाम झालेच नव्हते. त्यामुळे भगत यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (एनसीडीआरसी) धाव घेत नुकसानभरपाईची मागणी केली होती. तरुण भगत हे एनआरआय असून त्यांनी वास् तव्यासाठी नव्हे तर केवळ नफा कमाविण्याच्या उद्देशाने हा फ्लॅट बुक केला असल्याचे सांगत कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे नाकारले होते. त्यावर असा नियम तुम्ही बनवू शकत नाही. असे आयोगाने स्पष्ट केले.