शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

आता १९६२ सारखी परिस्थिती राहिली नाही - अरुण जेटली

By admin | Updated: July 1, 2017 02:55 IST

भारतीय लष्कर चीन व पाकिस्तान या दोन्ही युद्ध आघाड्यांवर लढण्यास तयार आहे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय लष्कर चीन व पाकिस्तान या दोन्ही युद्ध आघाड्यांवर लढण्यास तयार आहे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर १९६२च्या युद्धापासून धडा घ्यावा, असे भारताला सांगणाऱ्या चीनला संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पुन्हा कडक उत्तर दिले आहे. अरुण जेटली म्हणाले की, १९६२ आणि २0१७ या काळात भारत बदलला आहे, हे चीननेही लक्षात ठेवावे. ते म्हणाले की, चीन विस्तारवादी भूमिकेतून अन्य देशांच्या भूमीवर कब्जा करू पाहत आहे. भारत व भुतान यांच्यात संरक्षणविषयक करार आहे. त्यामुळे भारताला चीनच्या या विस्तारवादाची चिंता वाटत आहे. दोन देशांमध्ये वाढता तणाव पाहून भारताने सिक्किममध्ये सीमेवर ३000 अधिक र्सैनिक तैनात केले आहेत. दोन दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी तिथे घुसखोरी केली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या लष्करी सैनिकांमध्ये धक्काबुक्की व बाचाबाची झाली होती. त्यानंतर लष्करप्रमुख रावत यांनी गुरुवारी त्या भागाचा दौरा केला. त्यानंतर तिथे जादा सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सिक्कीमच्या जवळ वादग्रस्त डोक ला भागात चीनकडून रस्त्याचे काम सुरू असल्याबद्दल भारताने पुन्हा शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली, चीनने मात्र, भारताने सिक्किममधील भारतीय जवानांना परत बोलवावे, अशी अट त्यांनी घातली आहे. चीनच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, संबंधित पक्षांनी संयम राखण्याची गरज आहे.