शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
2
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
3
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
4
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
5
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
6
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
7
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
8
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
9
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
10
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
11
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
12
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
13
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
14
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
15
जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !
16
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
17
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
18
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
19
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
20
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

आता १९६२ सारखी परिस्थिती राहिली नाही - अरुण जेटली

By admin | Updated: July 1, 2017 02:55 IST

भारतीय लष्कर चीन व पाकिस्तान या दोन्ही युद्ध आघाड्यांवर लढण्यास तयार आहे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय लष्कर चीन व पाकिस्तान या दोन्ही युद्ध आघाड्यांवर लढण्यास तयार आहे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर १९६२च्या युद्धापासून धडा घ्यावा, असे भारताला सांगणाऱ्या चीनला संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पुन्हा कडक उत्तर दिले आहे. अरुण जेटली म्हणाले की, १९६२ आणि २0१७ या काळात भारत बदलला आहे, हे चीननेही लक्षात ठेवावे. ते म्हणाले की, चीन विस्तारवादी भूमिकेतून अन्य देशांच्या भूमीवर कब्जा करू पाहत आहे. भारत व भुतान यांच्यात संरक्षणविषयक करार आहे. त्यामुळे भारताला चीनच्या या विस्तारवादाची चिंता वाटत आहे. दोन देशांमध्ये वाढता तणाव पाहून भारताने सिक्किममध्ये सीमेवर ३000 अधिक र्सैनिक तैनात केले आहेत. दोन दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी तिथे घुसखोरी केली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या लष्करी सैनिकांमध्ये धक्काबुक्की व बाचाबाची झाली होती. त्यानंतर लष्करप्रमुख रावत यांनी गुरुवारी त्या भागाचा दौरा केला. त्यानंतर तिथे जादा सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सिक्कीमच्या जवळ वादग्रस्त डोक ला भागात चीनकडून रस्त्याचे काम सुरू असल्याबद्दल भारताने पुन्हा शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली, चीनने मात्र, भारताने सिक्किममधील भारतीय जवानांना परत बोलवावे, अशी अट त्यांनी घातली आहे. चीनच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, संबंधित पक्षांनी संयम राखण्याची गरज आहे.