शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

आता भारताकडे दुर्लक्ष करता येणार नाही - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: May 26, 2016 12:43 IST

आपल्या सरकारने मागच्या दोन वर्षात मोठया प्रमाणावर सुधारणा केल्या असून, जागतिक स्तरावर भारताने दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - माझ्या सरकारने मागच्या दोन वर्षात मोठया प्रमाणावर सुधारणा केल्या असून, जागतिक स्तरावर भारताने दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. सरकारला दोनवर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. 
 
पोल - अच्छे दिन आले का?
 
आपण देशाची सूत्रे स्वीकारल्यापासून जागतिक राजकारणात भारत महत्वाची भूमिका बजावत असून, अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक दृढ झाले आहेत असे मोदींनी म्हटले आहे. विकासाला चालना देण्यासाठी आपण मार्ग तयार केला असून आता राज्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे असे मोदी म्हणाले. 
 
अच्छे दिन आयेंगे - सुरेश प्रभू
 
आपण अनेक सुधारणा केल्या असून, आपल्यासमोर अजून अनेक मोठी आव्हाने आहेत असे मोदी म्हणाले. माझ्या सरकारने भ्रष्टाचाराला रोखण्याबरोबर परकीय गुंतवणूकीला चालना दिली. 
 
ग्रामीण भागात पायाभूत सोयी-सुविधांवर भर दिला आणि व्यवसाय सुलभतेसाठी अनेक निर्णय घेतले असे मोदींनी सांगितले. महत्वकांक्षी जीएसटी विधेयक यावर्षी मंजूर होईल अशी मोदींना अपेक्षा आहे.