शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

बिहार निवडणुकीपर्यंत 'मन की बात' नकोच - महाआघाडीची मागणी

By admin | Updated: September 16, 2015 11:54 IST

बिहारमधील निवडणूक संपेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी महाआघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. १६ -  बिहारमधील निवडणूक संपेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी महाआघाडीच्या नेत्यांनी केली आहे. यासंदर्भात महाआघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. मात्र मोदींच्या मन की बातवर बंदी घालणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिले आहे. 

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर आकाशवाणीवर मन की बात हा कार्यक्रम सुरु केला असून याव्दारे मोदी देशवासियांशी संवाद साधतात. मोदींच्या या कार्यक्रमावर काँग्रेस व बिहारच्या महाआघाडीतील जदयू, राष्ट्रीय जनता दलाच्या पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहारच्या मतदारांवर प्रभाव टाकू शकतात असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होते व म्हणूनच मन की बातवर बंदी टाकावी अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मताशी जदयू व राजदच्या नेत्यांनीही सहमती दर्शवली आहे.  महाराष्ट्र व दिल्ली निवडणुकीच्या वेळीही विरोधकांनी मोदींच्या मन की बात कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता.