शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

..तर बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही - राजनाथ सिंह

By admin | Updated: June 26, 2016 21:06 IST

भारत पहिली गोळी चालवणार नाही, पण पाकिस्तानने गोळीबार केला तर, आम्ही आमच्या बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - भारत पहिली गोळी चालवणार नाही, पण पाकिस्तानने गोळीबार केला तर, आम्ही आमच्या बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही असा सणसणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानला दिला. जम्मू-काश्मीर पांम्पोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शनिवारी सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. 
 
दहशतवादी आणि शेजा-यांकडून भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे सिंह म्हणाले. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या अतिरेकी संघटनेने शनिवारी पांम्पोरमध्ये सीआरपीएफच्या बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. कुठल्या त्रुटी राहिल्यामुळे हा हल्ला झाला त्याची माहिती घेण्यासाठी दोन सदस्यीय पथक काश्मिरला पाठवत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 
 
आपले जवान शौर्य गाजवताना प्रभावीपणे अतिरेक्यांना कंठस्नान घालत आहेत असे राजनाथ सिंह म्हणाले. शनिवारी झालेला हल्ला हा जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा पथकांवर झालेला या महिन्यातील चौथा हल्ला आहे. मागच्या तीन मोठया हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत.