शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

ईशान्येच्या राज्यांना हवा स्वतंत्र टाइम झोन

By admin | Updated: June 13, 2017 01:50 IST

ईशान्यकडील राज्यांसाठी स्वतंत्र टाइम झोनची मागणी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली आहे. कार्यक्षमता आणि कामाचे तास वाढवण्यासाठी

नवी दिल्ली : ईशान्यकडील राज्यांसाठी स्वतंत्र टाइम झोनची मागणी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली आहे. कार्यक्षमता आणि कामाचे तास वाढवण्यासाठी आम्हाला स्वतंत्र टाईम झोन मिळावा, असे पेमा खांडू यांनी म्हटले आहे. ईशान्य भारतातील कार्यक्षमता वाढवणे आणि विजेची बचत करण्यासाठी स्वतंत्र टाइम झोन असणे गरजेचे झाले आहे, असे खांडू म्हणाले. त्यांनी सांगितले की, आम्ही पहाटे लवकरात लवकर म्हणजे चार वाजता उठतो, कारण त्यावेळी आमच्याकडे उजाडलेले असते. पण त्यानंतर तब्बल सहा तासांनी म्हणजे सकाळी १0 वाजता सरकारी कार्यालये सुरू होतात आणि आमच्याकडे लवकर अंधार होत असल्याचे ती दुपारी चार वाजताच बंद होतात. त्यामुळे दिवसा उजेडाचे कित्येक तास वाया जातात. संपूर्ण ईशान्य भारतासाठी स्वतंत्र टाइम् ाझोन असावा अशी मागणी करणारी सार्वजनिक हिताची याचिका गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर खांडू यांनी ही मागणी केली आहे. जानेवारी २०१४ मध्ये आसामाचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीदेखील ईशान्य भारतात वेगवेगळे टाइम झोन असावेत व चहाच्या मळ््याचा वेळ (चाय बागान) त्या भागात पाळला जावा, असे सुचवले होते. चहाच्या मळ््याचा वेळ ही चहाच्या मळ््यांमध्ये वापरण्याची नेहमीची पद्धत असून ती भारतीय प्रमाण वेळेपेक्षा तासभर पुढची आहे. अनेक देशांमध्ये एकाहून अधिक टाइम झोन आहेत. अमेरिकेमध्ये ५0 राज्ये असून, तिथे ९ टाइम झोन आहेत. (वृत्तसंस्था)कार्यक्षमता वाढू शकेलबंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्सड् स्टडीजने आपल्या अहवालात टाइम झोन बदलल्यास विजेचे २.७ अब्ज युनिट्स वाचतील असा दावा केला आहे. नियोजन आयोगानेही २००६ च्या अहवालात कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारतात वेगवेगळ््या टाइम झोनची शिफारस केली आहे.