शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आता 8 तासांपुरतीच नाही राहणार सरकारी नोकरी; कामाची वेळ वाढविण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 16:02 IST

सध्या सरकारी कर्मचारी आठ तासांच्या कामाच्या नियमानुसार 26 दिवसांच्या कामानंतर वेतन घेतात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. त्यांचे कामाचे तास वाढविण्याचा विचार सरकार करत आहे. एकीकडे सातवा वेतन आयोग लागू करताना वाढलेल्या वेतनात दुसरीकडे वेळही वाढविण्यात येणार आहे. सरकार लवकरच नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने वेतन सुधारणा नियमाचा मसुदाही तयार केला आहे. 

यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या तासामध्ये एका तासाची वाढ करण्याचे सुचविण्यात आले आहे. सध्या सरकारी कर्मचारी आठ तासांच्या कामाच्या नियमानुसार 26 दिवसांच्या कामानंतर वेतन घेतात. या मसुद्यामध्ये राष्ट्रीय कमाल वेतन मर्यादेची घोषणा सहभागी नाहीय. 

मसुद्यामध्ये सांगितले की, भविष्यात एक विशेषज्ञांची समिती कमाल वेतन मर्यादेवर सरकारला प्रस्ताव देईल. श्रम मंत्रालयाने सर्व पक्षकारांना या मसुद्यावर एका महिन्याच्या अवधीत सूचना देण्याचे सांगितले आहे. डिसेंबरमध्ये नियमांना अंतिम रुप दिले जाईल. 

मजुरी ठरविम्यासाठी देशाला तीन भौगोलिक भागांमध्ये विभागण्यात आले आहे. पहिला 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर, दुसरे 10 ते 40 लाख लोकसंख्या आणि तिसरा ग्रामीण भाग करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाईम्सने हे वृत्त दिले आहे. जुलै 2018 पर्यंत दिवसाचे उत्पन्न, मजुरी 375 रुपये निर्धारित करण्यात आले होते. तसेच 9750 रुपये किमान मासिक वेतन असावे. सात सदस्यांच्या या समितीने हे सुचविले होते. तसेच शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1430 रुपये निवासी भत्ता देण्याचेही म्हटले होते. 

टॅग्स :GovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार