शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

नेतृत्वबदल आता नाही

By admin | Updated: May 29, 2014 02:47 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत

शीलेश शर्मा, नवी दिल्ली - महाराष्ट्रात नेतृत्वबदलासाठी राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्यासाठी प्रयत्नशील असले तरी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत चांगले यश मिळण्याची आशा करू नये, असे पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात, नारायण राणे, नितीन राऊत, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सांगितल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. पतंगराव कदम यांनी पक्षाध्यक्षांची भेट घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला, याची विस्तृत माहिती श्रेष्ठींना दिल्याचे सांगितले. काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी मागील तीन दिवसांपासून नेतृत्वबदलाबाबत श्रेष्ठींचे मन वळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्रात फेरबदल करू इच्छितात, मात्र संबंधित बदल सरकार किंवा पक्षसंघटनेत होणार असल्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे १० जनपथच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यात राज्यपालांच्या वतीने नियुक्त केल्या जाणार्‍या विधानपरिषदेच्या सदस्यांची नावे निश्चित करणे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तसेच निवडणुकीच्या रणनीतीवर काँग्रेस वॉररूममध्ये तब्बल ५ तास चर्चा झाली. मात्र या चर्चेत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे समजते.