शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार पुन्हा होणार मुख्यमंत्री

By admin | Updated: February 22, 2015 02:34 IST

जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी संजदचे नवे विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले

पाटणा - संयुक्त जनता दलाचे (संजद) नेते नितीशकुमार रविवारी सायंकाळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असले तरी त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही.जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी संजदचे नवे विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले आणि बिहारमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर पडदा पडला. नितीशकुमार यांनी आपल्याला १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता आणि राष्ट्रपती व राज्यपालांसमक्ष या आमदारांना हजरही केले होते. या वेळी राजदचे २४, काँग्रेसचे ५, भाकपाचा १ व १अपक्ष आमदार एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे होते.हे माझे सौभाग्य -विधानसभा अध्यक्षबिहार विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी मावळते मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान घेण्यात आलेले निर्णय योग्य, संवैधानिक आणि नियमानुसार होते, असे स्पष्ट करतानाच मांझी यांनी माझ्यामुळे राजीनामा दिला असल्यास ते मी माझे सौभाग्य समजतो, असे प्रतिपादन केले आहे. शनिवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले.