शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पुढील वर्षी पतंजलीची उलाढाल १०,००० करोड

By admin | Updated: April 26, 2016 17:17 IST

स्वदेशी उत्पादनाचा मुद्दा घेऊन बाजारात उतरलेल्या पतंजलि आयुर्वेद कंपनीची यावर्षीचा उलाढाल ५,००० करोड रुपये झाला आहे. एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबांनी ही महिती दिली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - स्वदेशी उत्पादनाचा मुद्दा घेऊन बाजारात उतरलेल्या पतंजलि आयुर्वेद कंपनीची यावर्षीचा उलाढाल ५,००० करोड रुपये झाला आहे. एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबांनी ही महिती दिली. सन २०१६-१७ साठी १०,००० करोडचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी रामदेव बाबा म्हणाले, 'आम्ही कमी किमतीत लोकांना चांगल्या वस्तू पुरवत आहोत. याचबरोबर आम्ही देशी तुपाचे मार्केट उभे केले आहे. २०१२ मध्ये खुल्या बाजारपेठेत दाखल झालेल्या पतंजलीने चार वर्षात १,१०० टक्के प्रगती केली आहे.
 
आगामी काळात उत्पादने आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ही दुपट्टीनं वाढवणार असल्याचा मनसुबा बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांकडून शुद्ध उत्पादने घेऊन, ग्राहकांपर्यंत निर्भेळ उत्पादने देण्याचा आपला शुद्ध हेतू असल्याचा पुनरुच्चार रामदेव बाबा यांनी केला.