शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

‘सीबीएसई’ची दहावी, बारावीसाठी नवी गुणपद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:11 IST

सीबीएसई बोर्डाने २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नवी गुणपद्धती जारी केली आहे.

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नवी गुणपद्धती जारी केली आहे. सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या परीक्षेत किती गुण गरजेचे आहेत, हे यात स्पष्ट केले आहे. सीबीएसई बोर्डाने एक निवेदन जारी करून त्यात या सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. बहुतांश विषयांत दोन ते तीन प्रकारे गुण मिळवले जातात. त्यात थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट/इंटरनल असेसमेंट यांचा समावेश होतो. त्यात सर्वांत जास्त गुण थिअरी परीक्षासाठी असतात.आता बोर्डाने प्रत्येक विषयातील परीक्षेत पास होण्यासाठी किती गुण गरजेचे आहेत, हे सांगितले आहे. बारावी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी व प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट/इंटरनल परीक्षा यात ३३-३३ गुण असणे अनिवार्य केले आहे. म्हणजे केवळ थिअरीतच नाही तर बोर्डाच्या एखाद्या विषयासाठी होणाºया सर्व परीक्षेत ३३ टक्के गुण असणे अनिवार्य केले आहे. याशिवाय एकूण प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण असणे गरजेचे आहे.>दहावीतील नवीन गुणपद्धतीसीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, दहावीत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३३ टक्के गुण असण्याबरोबरच थिअरी, प्रॅक्टिकल/इंटरनल असेसमेंटमध्येही स्वतंत्ररीत्या प्रत्येकी ३३ टक्के गुण अनिवार्य आहेत.>दोन्ही वर्गांसाठी थिअरी परीक्षा सीबीएसई स्वत: आयोजित करते. तसेच प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट/इंटरनल असेसमेंट शाळांकडून केले जाईल.यातही प्रोजेक्ट व प्रॅक्टिकलसाठी परीक्षक शाळेबाहेरील असतील. तथापि, इंटरनल असेसमेंट पूर्णपणे शाळेकडूनच केले जाईल.