शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

‘सीबीएसई’ची दहावी, बारावीसाठी नवी गुणपद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:11 IST

सीबीएसई बोर्डाने २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नवी गुणपद्धती जारी केली आहे.

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नवी गुणपद्धती जारी केली आहे. सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या परीक्षेत किती गुण गरजेचे आहेत, हे यात स्पष्ट केले आहे. सीबीएसई बोर्डाने एक निवेदन जारी करून त्यात या सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. बहुतांश विषयांत दोन ते तीन प्रकारे गुण मिळवले जातात. त्यात थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट/इंटरनल असेसमेंट यांचा समावेश होतो. त्यात सर्वांत जास्त गुण थिअरी परीक्षासाठी असतात.आता बोर्डाने प्रत्येक विषयातील परीक्षेत पास होण्यासाठी किती गुण गरजेचे आहेत, हे सांगितले आहे. बारावी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी व प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट/इंटरनल परीक्षा यात ३३-३३ गुण असणे अनिवार्य केले आहे. म्हणजे केवळ थिअरीतच नाही तर बोर्डाच्या एखाद्या विषयासाठी होणाºया सर्व परीक्षेत ३३ टक्के गुण असणे अनिवार्य केले आहे. याशिवाय एकूण प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण असणे गरजेचे आहे.>दहावीतील नवीन गुणपद्धतीसीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, दहावीत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३३ टक्के गुण असण्याबरोबरच थिअरी, प्रॅक्टिकल/इंटरनल असेसमेंटमध्येही स्वतंत्ररीत्या प्रत्येकी ३३ टक्के गुण अनिवार्य आहेत.>दोन्ही वर्गांसाठी थिअरी परीक्षा सीबीएसई स्वत: आयोजित करते. तसेच प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट/इंटरनल असेसमेंट शाळांकडून केले जाईल.यातही प्रोजेक्ट व प्रॅक्टिकलसाठी परीक्षक शाळेबाहेरील असतील. तथापि, इंटरनल असेसमेंट पूर्णपणे शाळेकडूनच केले जाईल.