शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिढीत जनजागृतीची गरज

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

फोटो ओळी ....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात मार्गदर्शन करताना जयंत पाटील.

फोटो ओळी ....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात मार्गदर्शन करताना जयंत पाटील.
जयंत पाटील यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वाभिमान सप्ताह
नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामविकास, जलसंधारण व पर्यावरण याविषयी नवीन पिढीत जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात ते बोलत होते. शहर पक्षाचे अध्यक्ष अजय पाटील अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. दीनानाथ पडोळे उपस्थित होते.
गेल्या शतकात पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. यातून दुष्काळ व अवकाळी पाऊ स, गारपीट अशी नैसर्गिक संकटे वाढली आहेत. पवार हे देशाचे कृषिमंत्री असताना जलसंधारणासाठी त्यांनी प्रभावी योजना राबविल्या. ग्रामविकास व पर्यावरण यांची सांगड घालण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी विविध योजना राबविल्याचे त्यांनी सागितले. शाळा-महाविद्यालयात पर्यावरण हा विषय असावा, असे अजय पाटील म्हणाले. सुभाष टाले यांनीही मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात राम गावंडे यांनी ग्रामविकासावर मार्गदर्शन केले. वनराई संस्थेने दत्तक घेतलेल्या मानेगाव येथे लोकसहभागातून कोलार नदी पात्रात २२० फुटाचा बंधारा बांधल्याची माहिती त्यांनी दिली. तिसऱ्या सत्रात उपवनरक्षक दावलवार यांनी पर्यावरण संवर्धनाची माहिती दिली. यावेळी राजेश कुंभलकर, महेंद्र भांगे, महादेवराव फुके, तनुज चौबे, प्रगती पाटील, पराग नागपुरे, योगेश मेश्राम, शरद नागदिवे, हरविंदरसिंग मुल्ला, बबीता मेहेर, प्रतिभा वासनिक, नितीन गेडाम, सुरेंद्र रामटेके, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन जतकर यांनी तर आभार नगरसेवक राजू नागुलवार यांनी मानले.(प्रतिनिधी)