शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिढीत जनजागृतीची गरज

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

फोटो ओळी ....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात मार्गदर्शन करताना जयंत पाटील.

फोटो ओळी ....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात मार्गदर्शन करताना जयंत पाटील.
जयंत पाटील यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वाभिमान सप्ताह
नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामविकास, जलसंधारण व पर्यावरण याविषयी नवीन पिढीत जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात ते बोलत होते. शहर पक्षाचे अध्यक्ष अजय पाटील अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. दीनानाथ पडोळे उपस्थित होते.
गेल्या शतकात पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. यातून दुष्काळ व अवकाळी पाऊ स, गारपीट अशी नैसर्गिक संकटे वाढली आहेत. पवार हे देशाचे कृषिमंत्री असताना जलसंधारणासाठी त्यांनी प्रभावी योजना राबविल्या. ग्रामविकास व पर्यावरण यांची सांगड घालण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी विविध योजना राबविल्याचे त्यांनी सागितले. शाळा-महाविद्यालयात पर्यावरण हा विषय असावा, असे अजय पाटील म्हणाले. सुभाष टाले यांनीही मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात राम गावंडे यांनी ग्रामविकासावर मार्गदर्शन केले. वनराई संस्थेने दत्तक घेतलेल्या मानेगाव येथे लोकसहभागातून कोलार नदी पात्रात २२० फुटाचा बंधारा बांधल्याची माहिती त्यांनी दिली. तिसऱ्या सत्रात उपवनरक्षक दावलवार यांनी पर्यावरण संवर्धनाची माहिती दिली. यावेळी राजेश कुंभलकर, महेंद्र भांगे, महादेवराव फुके, तनुज चौबे, प्रगती पाटील, पराग नागपुरे, योगेश मेश्राम, शरद नागदिवे, हरविंदरसिंग मुल्ला, बबीता मेहेर, प्रतिभा वासनिक, नितीन गेडाम, सुरेंद्र रामटेके, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन जतकर यांनी तर आभार नगरसेवक राजू नागुलवार यांनी मानले.(प्रतिनिधी)