शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

बिहारमधील जागावाटपावर एनडीएचं ठरलं, भाजपा १६० जागांवर लढणार

By admin | Updated: September 14, 2015 14:01 IST

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत एनडीएतील जागावाटपावर अखेर तोडगा निघाला असून भाजपा १६० जागांवर निवडणूक लढवणार आहे.

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. १४ - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत एनडीएतील जागावाटपावर अखेर तोडगा निघाला असून भाजपा १६० जागांवर, लोकजनशक्ती पक्ष -४०, राष्ट्रीय लोकसमता पक्ष - २३ आणि जितनराम मांझी यांचा हिंदूस्तान आवाम मोर्चा - २० जागांवर निवडणूक लढवणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर एनडीए निवडणूक लढवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएचे प्रमुख प्रचारक असतील असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. 

बिहारमध्ये दिवाळीच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होणार असून जनता परिवार व काँग्रेस महाआघाडीचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाप्रणीत एनडीएतील जागावाटपावर गेल्या काही दिवसांत चर्चा सुरु होती. सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत एनडीएतील जागावाटपाविषयीची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, जितनराम मांझी आदी नेतेही उपस्थित होते. भाजपा व मित्रपक्षात जागावाटपावर समाधानकारक तोडगा निघाला असून आमच्यात कोणतीही नाराजी नाही असे शहा यांनी स्पष्ट केले. जंगलराज व भ्रष्टाचारात बिहारचा विकास होऊ शकत नाही असे सांगत अमित शहांनी नितीशकुमारांवरही निशाणा साधला आहे. एनडीएतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतील असे शहा यांनी सांगितले आहे.