शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

गमावलेला लोकाधिकार मिळवण्याकरिता नक्षली सक्रिय पंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रीत

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

रायपूर-आमच्या उमेदवारांना मते द्या नाहीतर निवडणुकीवर बहिष्कार घाला अशी हाकाटी करून नक्षलवाद्यांनी त्यांनी गमावलेला लोकाधिकार पुन्हा मिळविण्याकरिता पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपले माध्यम बनविले आहे. छत्तीसगड पोलिसांच्या सशक्त शोध मोहिमांमुळे भयकंपित झालेल्या नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना अशा प्रकारच्या धमक्या देणे सुरू केले आहे.

रायपूर-आमच्या उमेदवारांना मते द्या नाहीतर निवडणुकीवर बहिष्कार घाला अशी हाकाटी करून नक्षलवाद्यांनी त्यांनी गमावलेला लोकाधिकार पुन्हा मिळविण्याकरिता पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपले माध्यम बनविले आहे. छत्तीसगड पोलिसांच्या सशक्त शोध मोहिमांमुळे भयकंपित झालेल्या नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना अशा प्रकारच्या धमक्या देणे सुरू केले आहे.
पत्रकांच्या माध्यमातून नक्षल्यांनी पंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालून क्रांतिकारी सरकारला भक्कम करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात २८ जानेवारीपासून चार टप्प्यात पंचायत निवडणुका होत आहेत.
राज्याच्या गुप्तचर विभागाचे पोलीस महासंचालक दीपांशु काबरा यांनी, नक्षल्यांनी ग्राम पंचायतींच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच ते उमेदवारांना धमकावून त्यांच्याजवळून खंडणी वसूल करीत असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले.
१० जानेवारी रोजी नक्षल्यांनी सुकमा जिल्ह्यात सरपंच व पंचाची निवडणूक लढविणाऱ्या गावकऱ्यांची बैठक घेतली. नक्षल्यांनी दिलेल्या आमंत्रणानुसार ३५ गावकरी घनदाट जंगलात गेले होते. नक्षल्यांनी त्यांच्याकडे चार दिवस चौकशी केली व नंतर त्यांना सोडून दिले. अशा पद्धतीने अन्य जिल्ह्यांमध्येही बैठकी घेऊन धमक्या दिल्या जात असल्याचे काबरा यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांनी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे प्रवक्ते गुडसा उसेंडी यांच्या नावाने पाठविलेल्या पत्रकात ही बहिष्काराची व नक्षल्यांच्या सरकारला निवडून देण्याची मागणी केली आहे.