शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

नागवडे व कुकडी कारखान्यात सत्ता परिवर्तन होणार नाही---- जोड

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

किसान क्रांती मंडळाचे नेते शिवाजीराव नागवडे म्हणाले की, डहाणूकराला पिटाळून लावून शेतकर्‍यांच्या मालकीचा सहकारी कारखाना उभा केला, परंतु आमच्यावर खोटेनाटे आरोप करून टिंगल टवाळी केली जात आहे. लबाड बोलणारांना विधानसभेत धडा शिकविला. आता कारखाना निवडणुकीतही सभासद त्यांना स्वीकारणार नाहीत.

किसान क्रांती मंडळाचे नेते शिवाजीराव नागवडे म्हणाले की, डहाणूकराला पिटाळून लावून शेतकर्‍यांच्या मालकीचा सहकारी कारखाना उभा केला, परंतु आमच्यावर खोटेनाटे आरोप करून टिंगल टवाळी केली जात आहे. लबाड बोलणारांना विधानसभेत धडा शिकविला. आता कारखाना निवडणुकीतही सभासद त्यांना स्वीकारणार नाहीत.
राहुल जगताप म्हणाले की, पाणी सोडू नये म्हणून पाचपुतेंनी मंत्र्यांचे कान भरले, मात्र दि. १ मेपासून कुकडीचे आवर्तन सोडणार, घोडचे शेतकर्‍यांच्या मागणीनुसार केव्हाही आवर्तन सोडू थेंबभर पाण्यासाठी कुणाला त्रास होऊ देणार नाही.
अण्णासाहेब शेलार म्हणाले की, मी साईकृपाला नव्हे तर अंबालिकाला ऊस घातला होता. अंबालिका कारखाना बंद पडल्याने साईकृपाला ऊस गेला. राजकारणात उतरती कळा लागली म्हणून आमच्यावर टीका केली जात आहे.
बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, दोन्ही कारखान्यात सत्ता परिवर्तन होणार नाही. मात्र आ.जगताप यांनी पाणी प्रश्नात लक्ष घालावे. यावेळी प्रा.तुकाराम दरेकर, अरुण पाचपुते, शिवाजी पाचपुते यांची भाषणे झाली. आभार राजेंद्र नागवडेंनी मानले.