शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नागवडे व कुकडी कारखान्यात सत्ता परिवर्तन होणार नाही---- जोड

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

किसान क्रांती मंडळाचे नेते शिवाजीराव नागवडे म्हणाले की, डहाणूकराला पिटाळून लावून शेतकर्‍यांच्या मालकीचा सहकारी कारखाना उभा केला, परंतु आमच्यावर खोटेनाटे आरोप करून टिंगल टवाळी केली जात आहे. लबाड बोलणारांना विधानसभेत धडा शिकविला. आता कारखाना निवडणुकीतही सभासद त्यांना स्वीकारणार नाहीत.

किसान क्रांती मंडळाचे नेते शिवाजीराव नागवडे म्हणाले की, डहाणूकराला पिटाळून लावून शेतकर्‍यांच्या मालकीचा सहकारी कारखाना उभा केला, परंतु आमच्यावर खोटेनाटे आरोप करून टिंगल टवाळी केली जात आहे. लबाड बोलणारांना विधानसभेत धडा शिकविला. आता कारखाना निवडणुकीतही सभासद त्यांना स्वीकारणार नाहीत.
राहुल जगताप म्हणाले की, पाणी सोडू नये म्हणून पाचपुतेंनी मंत्र्यांचे कान भरले, मात्र दि. १ मेपासून कुकडीचे आवर्तन सोडणार, घोडचे शेतकर्‍यांच्या मागणीनुसार केव्हाही आवर्तन सोडू थेंबभर पाण्यासाठी कुणाला त्रास होऊ देणार नाही.
अण्णासाहेब शेलार म्हणाले की, मी साईकृपाला नव्हे तर अंबालिकाला ऊस घातला होता. अंबालिका कारखाना बंद पडल्याने साईकृपाला ऊस गेला. राजकारणात उतरती कळा लागली म्हणून आमच्यावर टीका केली जात आहे.
बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, दोन्ही कारखान्यात सत्ता परिवर्तन होणार नाही. मात्र आ.जगताप यांनी पाणी प्रश्नात लक्ष घालावे. यावेळी प्रा.तुकाराम दरेकर, अरुण पाचपुते, शिवाजी पाचपुते यांची भाषणे झाली. आभार राजेंद्र नागवडेंनी मानले.