शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

नागपूर : राज्यातील युती सरकारने सामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या योजना बंद केल्या आहेत. निवडणूकीपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण व्हावी म्हणून, सरकारचे डोळे उघडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर व ग्रामीणतर्फे ३ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात रिझर्व्ह बँक चौकात दुपारी २ वाजता आंदोलन करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कापसाला उत्पादन खर्च व ५० टक्के नफा या आधारावर भाव देण्याची घोषणा केली होती. सरकारने केवळ ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने घोषित केलेल्या पॅकेज्

नागपूर : राज्यातील युती सरकारने सामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या योजना बंद केल्या आहेत. निवडणूकीपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण व्हावी म्हणून, सरकारचे डोळे उघडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर व ग्रामीणतर्फे ३ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात रिझर्व्ह बँक चौकात दुपारी २ वाजता आंदोलन करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कापसाला उत्पादन खर्च व ५० टक्के नफा या आधारावर भाव देण्याची घोषणा केली होती. सरकारने केवळ ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने घोषित केलेल्या पॅकेजच्या नावाखालीसुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या काळात एपीएल व केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप होत होते. मात्र युती सरकारने नोव्हेंबरपासून धान्य वाटप बंद केले आहे. केरोसीनच्या कोट्यातही कपात केली आहे. सरकार सामान्य व गोरगरीब जनतेवर अन्याय करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यावेळी आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष बंडोपंत उमरकर, शब्बीर विद्रोही, अनिल अहिरकर, ईश्वर बाळाबुधे, प्रवीण पोटे आदी उपस्थित होते.