शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नटराजन यांचा काँग्रेसला धक्का

By admin | Updated: January 31, 2015 05:44 IST

माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करीत पक्षाला रामराम ठोकला आहे.

चेन्नई : माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करीत पक्षाला रामराम ठोकला आहे. अनेक प्रकल्पांना मंजुरी देताना मी राहुल गांधी यांचे आदेश पाळले; मात्र केंद्रीय नेतृत्वाने मला अवमानित करून बाजूला सारले, अशी उघड टीका त्यांनी केल्यानंतर काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले. मात्र त्यांनी विशिष्ट प्रकरणांच्या मंजुरीसाठी दबाव आल्याचे सांगितल्याने त्या फायली तपासून पाहण्याचा पवित्रा मोदी सरकारने घेतला आहे. नटराजन या दीर्घकाळापासूनच्या काँग्रेसनिष्ठ म्हणून ओळखल्या जातात. संपुआ सरकारच्या काळात मंजुरी दिलेल्या पर्यावरण प्रकल्पांबाबत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. असे कटू अनुभव आले असताना माझी कोणत्याही पक्षात जाण्याची इच्छा उरली नाही. वेदांतासारख्या प्रकरणातही जंगलांचे संरक्षण आणि आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण यांसारख्या धोरणांचे पालन केले आहे. मी काहीही चूक केलेले नाही, असे त्यांनी येथे तातडीने बोलावलेल्या पत्रपरिषदेत स्पष्ट केले. नटराजन यांनी दबावाखाली झालेल्या निर्णयांचे जे दाखले दिले, त्या सर्व प्रकरणांच्या फायली मोदी सरकारमधील पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर तपासून पाहतील. (वृत्तसंस्था)