शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नशिराबाद पाणी टंचाई

By admin | Updated: March 11, 2016 22:26 IST

नियोजनाअभावी ठणठणाट

नियोजनाअभावी ठणठणाट
वाघूरचे पाणी मिळूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी पाण्याचा ठणठणाट आहे. ८ ते १० दिवसाआड मिळणार्‍या पाण्यामुळे वैतागलो आहे. ग्रामपंचायतीच्या ठिसळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी वणवण आहे. आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे दुर्दैव आहे.
-ज्ञानेश्वर लक्ष्मण जोशी
योजना कागदावरच
गावासाठी अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या मात्र त्या कागदावरच राहिल्या. आम्ही फक्त आश्वासनच ऐकतो मात्र त्याची पूर्तता आजतागायत डोळ्यांनी दिसलेली नाही, त्यामुळे पर्यायाने पाणी द्या नाही तर खुर्ची सोडा, असे म्हणावे लागत आहे.
-जयश्री सुरेश अकोले
भटकंती नशिबालाच
पाणी समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. कायमस्वरुपी पाणी योजना तातडीने कार्यान्वित व्हावी, हीच अपेक्षा
-आशा जनार्दन माळी
लोकप्रनिधीच जबाबदार
पाणीटंचाईला -आजी-माजी पदाधिकारीच जबाबदार आहे. संभाव्य पाणीटंचाईचे नियोजन नसल्यानेच वणवण आहे, ठिकठिकाणी होणारी जलगळती थांबवावी, हीच अपेक्षा
-एम.एस.म्हसकर
सुस्त प्रशासन
वर्षानुवर्षापासूनची पाणी टंचाई आता अंगवळणी पडत आहे मात्र सुस्त प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. ग्रामस्थांचे हाल थांबवावे, पाणी योजना मार्गी लावावी.
-किशोर पिंगळे