शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

नशिराबादला जंगली प्राण्यांचा धुमाकूळ पिकांची नासधूस शेतकरी त्रस्त

By admin | Updated: January 28, 2016 22:59 IST

नशिराबाद- नशिराबाद शिवारात सुनसगाव भागपूर परिसरात जंगली प्राण्यांचा धूमाकूळ वाढला असून शेतात उभ्या असलेल्या पिकांची नासधूस होत आहे त्यामुळे आधीच दुष्काळ त्यात आर्थिक कोंडीमध्ये सापडलेला शेतकरी हतबल झाला आहे. जंगली प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.

नशिराबाद- नशिराबाद शिवारात सुनसगाव भागपूर परिसरात जंगली प्राण्यांचा धूमाकूळ वाढला असून शेतात उभ्या असलेल्या पिकांची नासधूस होत आहे त्यामुळे आधीच दुष्काळ त्यात आर्थिक कोंडीमध्ये सापडलेला शेतकरी हतबल झाला आहे. जंगली प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.
अल्प पावसामुळे शेतातील उत्पादन कमी होत आहे. बीजवाईसाठी कर्जाचा डोंगर वाढलेला असताना शेतात दादर, गहू, हरभरा,कांदा, केळी, डाळींबा आदी पिकांची पेरणी झालेली आहे. ऐन तोंडात येणारा घास रानटी प्राण्यांमुळे हिसकवला जात आहे. शेतात लोढळे, नीलगाय, जंगली प्राण्यांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकरी त्रस्त आहे. फटाके फोडून त्यांना पिटाळण्यात येत आहे. मात्र त्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातील झोप उडाली आहे. या प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा व वन विभागाने याबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व वनविभागाला निवेदन देण्यात येत आहे.
शेतात रानटी प्राण्यांमुळे झालेली नासाडी व त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-------