शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

नांदेड-दिल्ली-अमृतसर रोज विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 04:12 IST

खा. हेमंत पाटील, प्रतापराव चिखलीकर यांना केंद्राचे आश्वासन

नवी दिल्ली : शीख धर्मियांसाठी अमृतसर पाठोपाठ नांदेड शहर महत्त्वाचे आहे. नांदेडहून दिल्ली-अमृतसर विमानसेवा नियमित सुरु करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आठवड्यातून तीन दिवस असणारी ही विमानसेवा लवकरच दररोज उपलब्ध होईल, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय गृहनिर्माण, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी दिले.हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी ही मागणी रेटून धरली होती. नुकतीच त्यांनी पुरी यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन सादर केले होते. डॉ.प्रीतम मुंडे, डॉ.भारती पवार तसेच धैर्यशील माने यावेळी उपस्थित होते.

नांदेड-पुणे-मुंबई व मुंबई-पुणे-नांदेड विमानसेवा सुरु करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मुंबई तसेच हैदराबाद विमानतळावर विमानांची वर्दळ जास्त असल्याने विमान पार्किंगसाठी जास्तीचे दर मोजावे लागतात. दर कमी करण्यासाठी नांदेड विमानतळावर पार्किंग हब उभारण्यात यावे. नांदेड विमानतळ त्यामुळे इतर शहरांशी जोडले जाईल, अशी मागणी ही खासदारांच्या शिष्ठमंडळाने केली आहे. यासंबंधी सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन पूरी यांनी दिले.

नांदेड शहराला विशेष धार्मिक महत्व आहे. गुरु गोविंद सिंग यांच्या चरस्पशार्ने ही भूमी पावन, पवित्र झाली आहे. शीख धमिंर्यांच्या पाच तख्तापैकी एक इथे आहे. स्वाभाविक शहरासोबत शीख बांधवांच्या भावना जुळल्या आहेत. शीखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंह यांनी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ इथे व्यथित केला. ह्यतख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहिबह्ण च्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज शहरात दाखल होतात.

नांदेडवरुन दिल्ली-अमृतसरसाठी आठवड्यातून तीन दिवस असणारी विमानसेवा दररोज सुरु करण्याची मागणी त्यामुळे करण्यात येत होती. मागणीला तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. सरकारच्या सकारात्मक आश्वासनामुळे लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे.नांदेड-दिल्ली-अमृतसर विमानसेवा नियमित करण्याची मागणी गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. मागणीवर आता केंद्र सरकारने सकारात्मकता दर्र्शवली आहे. थेट अमृतसरसोबत नांदेड आता नियमित पणे जोडले जाईल, त्यामुळे शीख बांधवांना त्यांच्या दक्षिण काशीचे दर्शन घेता येईल. नांदेड तसेच दिल्लीच्या प्रवाशांसाठी ही विमानसेवेचा लाभ होईल.नांदेड, लातूर, हिंगोलीच्या खासदारांच्या संयुक्त मागणीला यश मिळाले आहे.-प्रतापराव चिखलीकर, खासदार, नांदेड