शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

नांद जोड

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

साहित्य भंगारात

साहित्य भंगारात
गेल्या ४० वर्षांपासून चोरविहिरा जलाशयाच्या कालव्याचे काम रखडले आहे. त्यातच बऱ्याच ठिकाणी कालवा जमीनदोस्त झाला आहे. कालवा नेमका कोणत्या जागेतून आहे, हे कळायला मार्ग नाही. यासोबतच जलाशयातून पाणी सोडण्यासाठी उपयोगात येणारे दाराची स्थिती दयनीय आहे. कुजलेल्या स्थितीत ते दार आहे. या जलाशयाच्या माध्यमातून महसूल मिळत नसल्याने पाटबंधारे विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
.......
लोकप्रतिनिधींची उदासीनता
कित्येक वर्षांपासून रखडलेल्या चोरविहिरा जलाशयाच्या कालव्याचे काम सुरू करावे, शेतकऱ्यांना त्या जलाशयाचा फायदा मिळावा यासाठी सकारात्मक पावले उचलावी या आशयाची निवेदने शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग, वन विभागासह आमदार, खासदार, मंत्र्यांना दिली. परंतु, त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. सध्या या भागाचे विधानसभेत सुधीर पारवे हे नेतृत्व करीत आहे. लोकसभेत कृपाल तुमाने हे आहेत. राज्यात आणि देशात त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. या खासदार, आमदारांकडे बऱ्याचदा नागरिकांनी समस्या मांडली. मात्र त्याचाही काहीएक फायदा झाला नाही. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने कालव्याचे काम अद्याप मार्गी लागू शकले नाही.