शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

नमो शंभरी!

By admin | Updated: August 31, 2014 03:19 IST

नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत. महागाईसारख्या मुद्दय़ावर अजून मोदी सरकारला उपाय शोधता आलेला नाही, हेही वास्तव आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला सत्तेवर येऊन येत्या 
2 सप्टेंबरला 100 दिवस पूर्ण होतील. काही महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारने घेतलेही. 
नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत. महागाईसारख्या मुद्दय़ावर अजून मोदी सरकारला उपाय शोधता आलेला नाही, हेही वास्तव आहे. 1क्क् दिवस पूर्ण करणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीचा हा लेखाजोखा..
 
ठोस भूमिका नाहीच
शेजारी पाकिस्तानच्या संदर्भात या सरकारकडे कोणतीही ठोस आणि निश्चित भूमिका नाही. एकाचवेळी दहशतवाद आणि चर्चा होऊ शकत नाही, असे हेच लोक गेली 1क् वर्षे सातत्याने सांगत होते. पण सत्ता हातात घेण्यापूर्वीच यांनी आपल्या शपथविधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आग्रहाचे निमंत्रण पाठविले. पण हे निमंत्रण तिथे जाऊन पोहोचण्याच्या आधीच तेथील आयएसआय आणि तिच्या साथीदारांनी हेरात येथील भारतीय दूतावासावर हल्ला चढविला. 
 
पाकचे हल्लेही सुरूच
पाकिस्तानातील 26/11 संबंधीच्या एका खटल्यातून हाफीझ सईदचे नाव वगळण्यात आले व त्या खटल्याची सुनावणीच तहकूब करण्यात आली; कारण सुनावणी करणा:यांना धमक्या दिल्या गेल्या. एवढे सारे होऊन आपले सरकार मुके आणि बहिरे होऊन बसले. त्यामुळे आयएसआय व तिच्या हस्तकांना भारताशी छुपे युद्ध सुरू ठेवायला प्रोत्साहनच मिळाले. तुमच्याकडे जर पाकिस्तानबाबत कोणतीही ठोस भूमिका नसेल तर हे असे होणारच. 
 
बत्ती गुल कारभार
देशातील प्रत्येक खेडय़ात रात्रंदिवस वीज देण्याचे त्यांचे आश्वासन होते. पण हे लोक सत्तेत येऊन आठवडा होत नाही तोच खुद्द देशाच्या राजधानीत काय झाले, तर अध्र्याहून अधिक वस्त्यांना विजेवाचून राहावे लागले. देशातील बव्हंशी राज्ये वीजटंचाईचा मुकाबला करीत आहेत. त्यामुळे या ‘बत्ती गुल सरकार’च्या कारभारापायी येणा:या वाईट दिवसांच्या कल्पनेनेच प्रत्येकाला कापरे भरणार आहे.