शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं उलगडलं गूढ

By admin | Updated: May 31, 2017 18:30 IST

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा" असा नारा देत भारतीय स्वतंत्र लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अखेर उलघडले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा" असा नारा देत भारतीय स्वतंत्र लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अखेर उलघडले आहे. 1945 रोजी झालेल्या तैवानमधील विमान अपघातात जखमी झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमच भारतीय सरकारने स्पष्ट केले आहे. सायक सेन या व्यक्तीने याबाबत एक आरटीआय अंतर्गत याबाबतची माहिती मागितली होती. आरटीआयमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गृह मंत्रालयाकडून असे स्पष्ट करण्यात आले की, शहनवाज कमेटी, जस्टिस जीडी खोसला कमिशन आणि जस्टिस मुखर्जी कमिशन यांच्या रिपोर्टनुसार नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला होता. मुखर्जी कमिशन यांच्या रिपोर्टमध्ये पान क्रमांक 112 ते 122 याबाबत माहिती आहे. तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 37 गोपनीय फायली सरकारने याआधीच सार्वजनिक केल्या आहेत. 

गृह मंत्रालयाच्या या स्पष्टीकरणावर सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेताजीचे पंतू आणि पश्चिम बंगालचे भाजपा नेते चंद्र कुमार बोस यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गृह मंत्रालयाने याबाबत माफी मागावी असे म्हटले आहे. विमान अपघातात जखमी झाल्याने नेताजींचा मृत्यू झाल्याचे ब्रिटनमधील बोसफाईल्स डॉट इन्फो या संकेतस्थळावर 17 जानेवारी 2016 रोजी स्पष्ट केले होते. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई येथे झाला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बरोबर त्यावेळी असलेल्या पाच जणांची साक्ष उपलब्ध असून त्यात नेताजींचा निकटचा सहकारी. जपानचे दोन डॉक्टर, एक दुभाष्या व तैवानी परिचारिका यांचा समावेश आहे.